महावितरणच्या “रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद; वीज सुरक्षेसाठी जनजागृती

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : महाराष्ट्रात विजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यासाठी महावितरणने आपल्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘विद्युत सुरक्षा सप्ताहा’चा (१ ते ६ जून) प्रारंभ रविवारी (दि. १ … Read More

वारकऱ्यांचा प्रवास सुखद होणार, राज्यभरातून २ हजार नवीन बसेस धावणार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्रातील लाखो भाविकांना वेध लागलेत ते आषाढी वारीचे. पंढरीच्या विठुरायांच्या भेटीसाठी लाखो भाविक पंढरपुरला जातात. वारकऱ्यांचा एसटी प्रवास सुखद होणार आहे. कारण राज्यभरातून वारीसाठी दोन हजार नवीन … Read More

जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे मशीन होत आहे भंगार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : स्थानिक वर्धा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनता उपचाराच्या अशाने दुरून दुरून येत असते. पण आता मात्र रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे व अजत नामक कंपनीच्या हलगर्जीपणामुळे … Read More

सेंद्रिय शेतीसाठी ‘बायोचार’ उपयुक्त- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : आपल्या शेतजमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किमान १ टक्का असणे आवश्यक असते. मात्र वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जमिनीत सरासरी केवळ ०.२ ते ०.५ टक्के सेंद्रिय कर्ब … Read More

तर सापाला त्याच्या बिळातून बाहेर काढून चिरडून टाकू- पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना इशारा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पाटणा : गेल्या काही दिवसांपासून भारत सातत्याने पाकिस्ताने दहशतवादापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहे. याबरोबर जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसणे थांबवले नाही आणि पुन्हा भारतात एखादी दहशतवादी घटना घडवली तर … Read More

राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : गोवा राज्याच्या मूळ लोकसंस्कृतीचे संगीत व लोककलेच्या माध्यमातून उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक … Read More

राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा … Read More

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांना वीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांना वीजपुरवठा होण्यासाठी कमी मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील, यासाठी महाजनको व संबंधित शासकीय उपकमाकडून प्रस्ताव मागवून कार्यवाही करण्यात … Read More

आमदार सुमित वानखेडे यांच्या उपस्थितीत वर्धमनेरी येथे सौर कृषी पंपाचे यशस्वी प्रात्यक्षिक

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : शेतकऱ्यांमध्ये सौरकृषी पंपाविषयी जागरूकतानिर्माण व्हावी, या उद्देशानेआर्वी विधानसभा मतदारसंघाचेआमदार समित वानखडे याच्यप्रमुख उपस्थितीत वर्धमनेरी येथे आज गुरुवार (दि. २२ मे) एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला.जैन इरिगेशनतर्फे आयोजित … Read More