दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : जम्मू-काश्मीर येथील पहलगाम इथंझालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराधनागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांमध्ये सहा जणमहाराष्ट्रातील होते. कुटुंबातील कर्त्याधर्त्या व्यक्तींर्च्यामृत्यूने या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर … Read More

आर्वी व कारंजा तालुक्यातील त्या १५ गावांसाठी तत्काळ आराखडा तयार करा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : आर्वी आणि कारजा तालुक्यातील १५ गावांमधील दुग्धव्यवसाय करणारे गवळी समजातील काही कुटब उन्हाळ्यात जनावरांना चारा आणि पाणी उपलब्ध होत नसल्याने स्थलांतरीत होतात. आजच्या परिस्थितीत पाणी नसल्याने स्थलातरण … Read More

शासनाच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : सर्वसामान्य नागरिकांना कमी वेळेत, कमी त्रासात आणि पारदर्शकपणे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी लोकसेवा हमी कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्यान्वये सेवा देत असतांनाच शासनाच्या योजना जास्तीत जास्त … Read More

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. १५ ऑगस्ट पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा.शासनाचा विभाग १५ ऑगस्टपर्यंत जो विभाग त्यांच्या सवा ऑनलाइन … Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीस दशकपुर्तीचे औचित्य साधून जिल्हास्तरावर तसेच ग्रामपंचायत स्तरावर विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज दि. २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी … Read More

हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. आजचा त्यांचा हा १२१ वा भाग होता. यावेळी त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दोषींना कठोरातील कठोर … Read More

वर्धा शहर भाजपचे वस्ती चलो अभियान पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत संपन्न

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : भाजपाच्या गांव वस्ती संपर्क अभियान रविवारी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत प्रताप नगर येथे पार पडले. भाजपाचे नवनियुक्त शहर अध्यक्ष निलेश किटे यांच्या नेतृत्वात शहरात अभियान … Read More

आर्वी येथील रेल्वे आरक्षण केंद्र बंद खासदार श्री अमर काळे यांनी घेतली दखल

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा लोकसभा मतदार सघातील आर्वी यथील रेल्वे आरक्षण केंद्र बंद असल्याचे आर्वी येथील नागरीकांनी श्री अमर काळे खासदार यांचे लक्षात आणून देताच श्री अमर काळे यांनी तात्काळ … Read More

भोजाजी महाराज देवस्थानला लवकरच “ब’ दर्जा- ना. बावनकुळे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम आजनसरा : संतनगरी आजनसरा येथे शुक्रवार २५ रोजी संत भोजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला. देवस्थान कमटीच अध्यक्ष डा. विजय पबत यानी सपत्नीक महाराजांच्या समाधीचे बह्ममहतावर … Read More

बेटींगचा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : आयपीएल ट्रॉफी, क्रिकेट मॅचवर बेटींगचा जुगार खेळणार्या बुकींर्वर कारवाई करून दोन मोपेडसह २ लाख ६५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक … Read More