आष्टी पोलिसांची धाडसी कारवाई
मृतदेह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन च्या जवानांचे मदतीने शोधून बाहेर काढला प्रतिनिधी/दै. जन-संग्राम आष्टी (झ.) : सौरभ सुनिल चचाणे वय अं.१९ वर्ष रा.ता.आष्टी जि.वर्धा हा १४ ऑगस्ट २०२६ रोजी … Read More
मृतदेह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन च्या जवानांचे मदतीने शोधून बाहेर काढला प्रतिनिधी/दै. जन-संग्राम आष्टी (झ.) : सौरभ सुनिल चचाणे वय अं.१९ वर्ष रा.ता.आष्टी जि.वर्धा हा १४ ऑगस्ट २०२६ रोजी … Read More
हजारो खातेदारांची पायपीट सुरूच; केंद्र ममदापुरात हलविल्याची चर्चा, प्रशासनाच्या उदासीनतेवर नागरिक संताप प्रतिनिधी / दै. जन-संग्राम आष्टी (श.) : आष्टी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असतानाही येथील पोस्ट कार्यालयातील इंडिया पोस्ट … Read More
प्रमोद झिबड/दै. जन-संग्राम समुद्रपूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वा निमित्त समुद्रपूर येथील संस्कार ज्ञानपीठाच्या विद्यार्थीनी पारंपरिक वारी वेशभूषेत, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकाराम यांच्या अखंड जयघोषात भव्य दिंडी काढत भक्तिमय वातावरणाची … Read More
प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम समुद्रपूर : तालुक्यातील एका गावात घडलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणाच्या निषेधार्थ काल समुद्रपूर येथे विविध हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने भव्य चेतावनी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. … Read More
दिलीप पिंपळे/दै.जन-संग्राम सेवाग्राम : यशवंत विद्यालय दहेगाव (गो) व भागशाळा जुनोना येथील १९८८ च्या मॅट्रिकच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा बहुप्रतिक्षित स्नेहमेळावा (गेट-टुगेदर) रविवारी सेवाग्राम येथील आश्रम परिसरातील यात्री निवास सभागृहात उत्साहापूर्ण … Read More
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम,देवळी : देवळी: देवळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संस्था छोटी असून सुद्धा प्रगतीपथावर आहे, आज शॉपिंग कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन होत आहे, कॉम्प्लेक्समुळे देवळी परिसरातील व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांना आधुनिक व्यावसायिक … Read More
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : कोरोना काळात नागरिकांची गर्दी विभागण्यासाठी शहरातील नदारी चाक तसेच डा. आंबेडकर शाळेसमोर तात्पुरत्या स्वरूपात काही भाजी विक्रेत्यांना दुकाने लावण्याची परवानगी देण्यात आली होती. गेल्या ५ वर्षांत या … Read More
प्रमोद झिबड /दै.जन-संग्राम समुद्रपुर : तालुक्यात गो सम्मान अभियान अंतर्गत गौ संरक्षण व सवधनासाठी विविध मागण्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले. या अभियानातर्गत गौहत्या … Read More
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : हिंगणघाट व समद्रपर येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक आ. समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. समाजातील वचित व निराधार घटकांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी याजनाचा … Read More
गणेश खोडके/दै.जन-संग्राम सेलू : श्रेष्ठ कर्म हेच जीवनआधार, असे प्रतिपादन करत सेलूच्या तहसीलदार माननीय शकुंतला ताई पाराजे यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, रोज कार्यालयात … Read More