महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन देवळी येथील इनडोअर स्टेडियम करावे

  वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल (आयपीएस) यांची महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांची सदिच्छा भेट प्रतिनिधी/दै.जन-संग्राम,वर्धा : वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री.सौरभ अग्रवाल (आयपीएस) यांची … Read More

निवडणूक निरीक्षकांकडून पूर्व तयारीचा आढावा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून स्वाती म्हसे पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. … Read More

पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यात; ग्रामपंचायतीचा ३७ लाखांचा पाणीपुरवठा घोटाळा ?

पलाश उमाटे/दै.जन-संग्राम वर्धा : सेलू तालुक्यातील मोही ग्रामपंचायतीत उभारण्यात आलेली तब्बल ३७ लाखांची पाणीपुरवठा योजना आज पूर्णपणे ठप्प पडली असून, गावकऱ्यांवर कृत्रिम पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च … Read More

आरोग्य उपसंचालकांनी घेतला जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. शशीकांत शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आराग्य व्यवस्थचा आढावा घेण्यात आला. आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी समन्वयान काम करण्याच निदश … Read More

वर्धा जिल्ह्यात उष्माघाताने पाच जणांचा मृत्यू

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात सूर्य आग ओकू लागला असून पारा४७ अंशाच्यापार गेल्याने नागरिकांच्या जिवाची काहिलीहोत असतानाच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन महिलेचा समावेश आहे. या घटना … Read More

बकरी ईदमध्ये होणारी गोवंश कुर्बानी थांबवा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात नियमितपणे होत असलेली अवैध गोवंश हत्या तसेच बकरी ईद दरम्यान केली जाणारी गोवंशाची कुर्बानी तात्काळ थांबवा, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम तसेच सर्वोच्च … Read More

आराखड्यातील पाणी टंचाईची कामे तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : उन्हाळ्यात काही ठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आपण दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करतो. तालुकास्तरावर आमदारांच्या सूचनेप्रमाने तयार झालेल्या आराखड्यानुसार टंचाईची कामे तातडीने … Read More

संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क असतांना जिल्हयात बोगस बियाणे, खते येतातच कशी?; खासदार अमर शरदराव काळे यांचा प्रशासनाला सवाल

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दि. ९.५.२०२६ ला जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी आढावा सभा घेण्यात आली होती. या सभेत कृषी संबंधी इतर प्रश्नांसोबतच बोगस बियाणे व खते विकणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश खासदार … Read More

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : खरीप हंगामाला सुरवात होत असून शेतकरी हंगामासाठी पिक कर्ज घेत असतो. पिक कर्जासाठी बँक शाखेत अर्ज केल्यावर सदर अर्ज मुख्य शाखेत मंजुरीसाठी पाठविण्यात येत असल्यामुळे कर्ज प्रकरणे … Read More

नगरपालिकांनी जिल्हा वार्षिकचे प्रस्ताव प्राधान्यक्रम ठरवूनच सादर करावेत- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नगरपालिका प्रशासनानेनागरिकांच्या प्राधान्यक्रमानुसारकामे घेतल्याशिवाय प्रस्ताव सादर करू नयत. विशेषतः शहरातीलमोकळ्या जागाचे संरक्षणअभ्यासिकांचे व्यवस्थापन,शाळांतील मूलभूत सुविधा वनागरी समस्यांवरील तातडीच्याउपाययोजना यांना अग्रक्रम देण्याचेनिर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी … Read More