राज्याच्या क्रीडा विकासाला नवी दिशा!

राज्यातील कुस्ती, कबड्डी आणि ग्रामीण क्रीडा विकासाला चालना देणारे महत्त्वाचे प्रस्ताव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय ॲमेचर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष, माजी … Read More

जिल्ह्यात १.१३ लाख हेक्टरवर झाली खरीप पिकांची लागवड

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात २१ जूनपासून विश्रांती घेत पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांनीही पेरणीच्या कामाला गती दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १.१३ लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाल्याची … Read More

राम नगर पोलीस तपास बेपत्ता? 20 दिवसांनंतरही अटक नाही: नागरिकांमध्ये संताप

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत कुख्यात गुंड स्वप्नील उर्फ पप्पू दांगट याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गंभीर गुन्हा दाखल होऊन तब्बल २० … Read More

वर्धा-कळंब-वर्धा रेल्वेगाडी शेगावपर्यंत वाढविण्याची खासदार अमर काळे यांची मागणी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नांदेड रेल्वे मार्गाचे काम अद्याप पूर्णपणे पूर्ण झालेले नसताना केवळ कळंबपर्यंत रेल्वे मार्ग तयार झाल्याने रेल्वे प्रशासनाने निवडणुका लक्षात घेऊन घाईगडबडीत वर्धा-कळंब रेल्वेगाडी सुरू केली आहे. प्रत्यक्षात … Read More

प्रस्तावित धोरणामुळे एकल महिलांना सन्मान, आर्थिक स्थैर्य मिळेल- मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण

एकल महिला धोरणाबाबत कार्यशाळेचे आयोजन प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : समाजातील एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्यावतीने एकल महिला धोरण निश्चित करण्यात येत आहे. या धोरणामुळे एकल महिलांचा सन्मान, रोजगाराभिमुखता, आर्थिक … Read More

महावितरणाची गुंडेशाही?घरमालक नसताना घरात घुसून मीटर काढले

चिमुकल्यासमोर दहशतीचे वातावरण पलाश उमाटे/दै.जन-संग्राम वर्धा : राज्यात स्मार्ट मीटरविरोधातील संताप दिवसेंदिवस वाढत असतानाच वर्ध्यात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरमालक अनुपस्थित असताना घरात घुसून वीजपुरवठा … Read More

एल निनोच्या सावटाखाली चारा टंचाई टाळण्यासाठी तातडीने चारा डेपो सुरू करा

पशुधन वाचविण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी करावी- खासदार अमर काळे प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, त्याचा फटका शेतीसोबत … Read More

शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा – ॲड. निलेश हेलोंडे-पाटील

जंगलापूर येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट व संवाद ✻ सेलू तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांनी सेलू तालुक्यातील जंगलापूर … Read More

गोरस भंडारवरील कारवाईचे कारण स्पष्ट करा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे राज्य शासन व संबंधित विभागाला निर्देश प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : येथील गोरस भंडार संस्थेवर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर … Read More

अतिउष्णतेमुळे करपलेल्या संत्रा-मोसंबी बागांची खा. अमर काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी; त्वरित नुकसान भरपाई देण्याचे प्रशासनाला आदेश

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अतिउष्णतेमुळे करपलेल्या संत्रा-मोसंबी बागांची खासदार अमरभाऊ काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी; त्वरित नुकसान भरपाई देण्याचे प्रशासनाला आदेश. चालू उन्हाळ्यात वाढलेल्या अतिउष्णतेमुळे आष्टी तालुक्यातील संत्रा आणि मोसंबीच्या बागा मोठ्या … Read More