३६,५८५ कोटींची कर्जमाफी, ५६ लाख शेतकऱ्यांना फायदा; तरीही सरकारने मोठी घोषणा का केली नाही?
प्रतिनिधी/दै.जन-संग्राममुंबई : महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ऐतिहासिक कर्जमाफीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटींची कर्जमाफी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना असं या कर्जमाफीला नाव … Read More









