पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर- राज्यपाल आचार्य देवव्रत
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था२०४७ पयत ५टिलीयन डालसपर्यंतवाढविण्यासाठी राज्य शासनकृतिशिल आहे. पायाभूत सविधा,गुंतवणूक, आणि जनकल्याणकारीयोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर राज्य शासनाचा भरआहे. राज्याच्या अर्थसंकल्पीयअधिवेशनात मांडल्या जाणाऱ्याविधेयकांवर विधीमंडळ सदस्यांनी विधायक चर्चा करावी, … Read More









