पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर- राज्यपाल आचार्य देवव्रत

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था२०४७ पयत ५टिलीयन डालसपर्यंतवाढविण्यासाठी राज्य शासनकृतिशिल आहे. पायाभूत सविधा,गुंतवणूक, आणि जनकल्याणकारीयोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर राज्य शासनाचा भरआहे. राज्याच्या अर्थसंकल्पीयअधिवेशनात मांडल्या जाणाऱ्याविधेयकांवर विधीमंडळ सदस्यांनी विधायक चर्चा करावी, … Read More

नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा – मंत्री मंगलप्रभात लोढा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : नैसर्गिक तेल व वायूची बचत करणे ही देशाची सेवा आहे. विकसित भारत २०४७ च्या उद्दीष्टामधील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे इंधन बचत हे ध्येय असून प्रत्येकाच्या सहभागाने देश … Read More

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाळा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : “महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट निर्वाळा दिला. परदेशी भाषांना पायघड्या घालताना भारतीय … Read More

७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय…, मुख्यमंत्री फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : मी यापूर्वीच भाकीत केले होते की, एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यांपैकी ७५ टक्के हे महायुतीचे निवडून येतील. त्याच पद्धतीचा कौल जनतेने दिला आहे. विशेतः भारतीय … Read More

अन्यथा संपूर्ण निवडणुका “स्थगित’ कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यातील २० पेक्षा जास्त नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या असून शेकडो प्रभागातील नगरसेवकपदाच्याही निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे, बहुतांश कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांची, उमेदवारांची घोर … Read More

जागतिक दर्जाचे “कन्व्हेन्शन सेंटर’ नागपुरात उभारण्यात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : नागपुरात सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचे ‘ कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. याबाबत स्पेन येथील फिरा बार्सिलोना इंटरनशनल कपनीसमवत वषा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज … Read More

“नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रम प्रभावीपणे राबविणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मबइ : भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (झणउ) हे … Read More

मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई: एकीकडे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वतर्ुळात घडामोडींना वेग आला असताना राज्याच्या मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामाजिक न्याय, ऊर्जा, कामगार, आदिवासी विकास, नगरविकास … Read More

मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मबइ : मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर त्यांना सोपविण्यात आला आहे, आता दोन दिवसांत कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरुवात होणार असल्याचे शिष्टमंडळाचे अध्यक्ष … Read More

ओबीसीतून आरक्षण घेणारच, पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : आबीसीतन मराठ्याना आरक्षण मिळाल्याशिवाय मराठे मुंबई सोडणार नाहीत. सरकार आपल्या मागण्यांवर अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे उद्यापासून पाणीही सोडणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली … Read More