दहावीचा निकाल यंदा ९४.१० टक्के; कोकण विभागाची बाजी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : शालेय शिक्षणातून पुढच्या शिक्षण प्रवासाची सुरुवात म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल. महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असन महाराष्ट्राचा यंदाचा निकाल हा तब्बल ९४.१० टक्के … Read More

वादळ आलं तरी, १०० वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल; मुख्यमंत्र्यांची माहिती, सिंधुदुर्गात नवा पुतळा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम सिंधुदुर्ग : मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर, राज्यभरातून शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. संतापाची लाट पाहून सरकारने लवकरच पहिल्यापक्षा उत्तम आणि दिमाखदार पुतळा … Read More

बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९१.८८ टक्के; यंदाही मुलींनी मारली बाजी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. ६ … Read More

“एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात “एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होतआहे. येत्या काळात नवी मुंबई येथे”एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यातयेणार आहे. त्यामुळे आता “एआय’ आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करण्याचीसंधी भारताला मिळणार … Read More

दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : जम्मू-काश्मीर येथील पहलगाम इथंझालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराधनागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांमध्ये सहा जणमहाराष्ट्रातील होते. कुटुंबातील कर्त्याधर्त्या व्यक्तींर्च्यामृत्यूने या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर … Read More

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. १५ ऑगस्ट पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा.शासनाचा विभाग १५ ऑगस्टपर्यंत जो विभाग त्यांच्या सवा ऑनलाइन … Read More

लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? निकष बदलले का? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा येणार याकडे सर्व पात्र महिलांचे लक्ष लागलेले आहे. या योजनेचे पैसे खात्यात जमा झालेत की … Read More

राज्यातील १६९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मान

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : महाराष्ट्र राज्याने खेळाला नेहमी प्रोत्साहन दिले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीसह अन्य खेळांना प्रोत्साहन देत खेळाडूंना मदत केली. त्यामुळेच खेळासह देशाच्या प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान नेहमीच अग्रभागी … Read More

मेट्रो मार्ग ७ अ मधील भुयारी बोगद्याचे “ब्रेक थ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्ग ७ अ मधील १.६५ किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्याचे … Read More

“जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीच्या पाश्वभूर्मीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दि.१३ एप्रिल … Read More