देशात पाण्याची नव्हे तर नियोजनाचा अभाव; हायवे ग्रीड, पॉवर ग्रीड प्रमाणेच ‘वॉटर ग्रीड’ची गरज- नितीन गडकरींनी संगितला पाणी टंचाईवर उपाय
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : विदर्भात शेतकरी आत्महत्या पाण्याच्या कमतरतेमुळे होत आहे. देशातील काही भागात मुबलक पाणी आहे, तर काही भागात दुष्काळ सारखी स्थिती आहे. किंबहुना, देशात पाण्याची कमतरता नाही, तर आपल्यामध्ये … Read More









