सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला ब्रेक; शक्तीपीठनंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचं काम थांबवलं

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने हिंदुहृदयसम्राटबाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गसुरू केला आहे. हा महामार्ग अनेकशहरांना जोडणारा आहे. समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्र सरकारनेराज्यात शक्तीपीठ, भक्तीपीठ आणिऔद्योगिक महामार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.त्यासंदर्भात तीनही महामार्गांच्याभूसंपादनाला … Read More

महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

मुंबई/प्रतिनिधी राजकीय मुद्द्यांवर सर्वेक्षण, अंदाज, मतचाचणी अशा विविध गाष्टींवर काम करणाऱ्या लाकपालन केलेल्या सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. लोकपोलनं त्यांच्या अधिकत एक्स अकाऊंटवर हे निष्कर्ष जाहीर केले असून त्यानुसार … Read More

राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे

मुंबई/प्रतिनिधी गणेशात्सवानिमित्त आज “वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना कलीयावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातीलजनतेला सुख समृद्धी मिळू दे अशीप्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाहीमुख्यमंत्र्यांच्या “वर्षा’ निवासस्थानीगणरायाच … Read More

नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नेमक्या कधी होणार? याविषयी अद्याप निवडणूक आयोगाकडून कोणतीही माहिती देण्यातआलेली नाही. जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा करताना महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत नंतर घोषणा केली जाईल, असा उल्लेख … Read More

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते उदगीर येथील “विश्वशांती बुद्ध विहार’चे लोकार्पण

लातूर/प्रतिनिधी उदगीर (जि.लातूर)येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु  यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय … Read More

आज-उद्या जोरदार पावसाचा इशारा; २ दिवसानंतर पाऊस ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज

पुणे/प्रतिनिधी सध्या राज्यामध्ये जोरदार पाऊस होत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात पूर आलेले आहेत. तर हवामान विभागाने मंगळवारी (दि.३) राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा … Read More

मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो, माझे संस्कार वेगळे आहेत- पीएम मोदी

पालघर/प्रतिनिधी जिल्ह्यातील वाढवण बंदराच्याभूमिपूजनासाठी महाराष्ट्रामध्येआलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधीलराजकाट किल्ल्यावरील महाराष्ट्राचआराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुर्णाकृती पुतळाकोसळल्याने मी शिवरायांच्याचरणावर डोकं ठेवून माफी मागतो,अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. पीएम मोदी … Read More

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माफी; विरोधकांना केलं आवाहन

मुंबई/प्रतिनिधी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळापडल्यानंतर राज्यात सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. विरोधकांनी यामुद्द्यांवर रस्त्यावर उतरून सरकारविरोधातआंदोलन केले. या घटनेबाबत आतामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागत विरोधकांनाही … Read More

मविआला धक्का; २४ ऑगस्टचा बंद बेकायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय!

मुंबई/प्रतिनिधी राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, अशाप्रकारे बंद घोषीत करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार … Read More

बदलापूरच्या घटनेनंतर महाविकास आघाडी आक्रमक; २४ ऑगस्टला दिली “महाराष्ट्र बंद’ची हाक

मुंबई/प्रतिनिधी बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कार्मचाऱ्यानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमळ महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याचाच प्रत्यय सोमवारी बदलापुरात … Read More