आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही; मोदींचा पाकिस्तानला सज्ज्ाड दम

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम आदमपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर जाऊन जवानांशी संवाद साधला. त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. मोदींच्या या भेटीत एअरबेसवरील लढाऊ विमान मिग-२९ आणि भारताचे … Read More

ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुराव्यासह पाकिस्तानचा बुरखा फाडला!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला झाला होता. या हल्ल्यात पहलगामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरलेली … Read More

हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. आजचा त्यांचा हा १२१ वा भाग होता. यावेळी त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दोषींना कठोरातील कठोर … Read More

दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम दरभंगा : जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीबिहारच्या दौऱ्यावर आहेत. बिहारच्या मधुबनी येथे विविध कामांच्या उद्धघाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी आले होते. यावळी या सभेमध्ये आपल्या … Read More

नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : वक्फ सुधारणा कायद्याबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आज कोर्टाने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने पारित केलेल्या वक्फ सुधारणा या संपूर्ण कायद्याला कोर्टाने … Read More

अयोध्येत रामललाचा झाला सूर्यतिलक!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम अयोध्या : देशभरात राम नवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रामनवमीनिमित्त मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि आरत्या केल्या जात आहेत. सकाळपासूनच देशभरातील मंदिरांमध्ये देवी मातेच्या भक्तांची गर्दी आहे. … Read More

२२ नक्षलवाद्यांचा खात्मा; ३१ मार्च २०२६ पूर्वी भारत नक्षलमुक्त होणार, अमित शाहांची घोषणा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी(२० मार्च २०२५) छत्तीसगडच्या विजापूरदंतेवाडा सीमेवर सुरक्षा दलांनी २२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे. … Read More

अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा, इथेनॉलच्या किमती वाढवण्यास मोदी कॅबिनेटची मंजुरी

नवी दिल्ली/प्रतिनिधी केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पापूर्वी देशातीलशेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मोदी कॅबिनेटने आज(२९ जानेवारी) दोन महत्त्वपूर्ण निर्णयांनामंजुरी दिली. या निर्णयाचा कृषी क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रांनाहीफायदा होणार आहे. याशिवायमंत्रिमंडळाने १६३०० कोटीरुपयांच्या … Read More