सावधान..!!! आपण येथून फळे विकत घेत असाल तर..

मात्र शरीरास निरोगी आरोग्य प्रदान करणारे फळे आता या वाढत्या अस्वच्छतेमुळे जनतेला रोगराई चे निमंत्रण देत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. सदर बाजारातील परिस्थिती बघता नागरिकांनी फळे व भाजी घेताना सावधगिरी बाळगण्याचे गरजेचे झाले आहे. जर आपण येथून फळे किंवा भाजी खरेदी करत असाल तर आपण निरोगी शरीरासाठी नाही तर शरीरास हानी पोहचविण्यासाठी. या सद्या परिस्थिकडे नगरपरिषदेच मुख्याधिकारि देशमुख व आरोग्य विभाग गांभीर्याने लक्ष घालतील कि जनतेला वाऱ्यावर सोडल्याप्रमाणे रुग्णालयातील गर्दी वाढवून नागरिकांच्या खिश्याला कात्री लावतील हे बघण्यासारखे आहे.