देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात सोलर समूहाचे मोलाचे योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : जगातील संरक्षणाचे क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. नवा वर्ल्ड ऑर्डर तयार होत असून व्यापाराचाही शस्त्र म्हणून वापर होत आहे. अशा काळात ज्या देशाजवळ सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहे, … Read More

ऑफ्रोह संघटनेचे ९ मार्च रोजी राज्यभर धरणे आंदोलन

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन ऑफ्रोह महाराष्ट्र या संघटने तर्फे आपलया विविध मागण्यांबाबत दि ९ मार्च २०२६ सोमवार ला सकाळ ११ ते ५ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा … Read More

श्रेष्ठ कर्म हेच जीवनआधार- सेलूच्या तहसीलदार शकुंतलाताई पाराजे

गणेश खोडके/दै.जन-संग्राम सेलू : श्रेष्ठ कर्म हेच जीवनआधार, असे प्रतिपादन करत सेलूच्या तहसीलदार माननीय शकुंतला ताई पाराजे यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, रोज कार्यालयात … Read More

पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर- राज्यपाल आचार्य देवव्रत

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था२०४७ पयत ५टिलीयन डालसपर्यंतवाढविण्यासाठी राज्य शासनकृतिशिल आहे. पायाभूत सविधा,गुंतवणूक, आणि जनकल्याणकारीयोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर राज्य शासनाचा भरआहे. राज्याच्या अर्थसंकल्पीयअधिवेशनात मांडल्या जाणाऱ्याविधेयकांवर विधीमंडळ सदस्यांनी विधायक चर्चा करावी, … Read More

वर्धेत होणार लघु न्यायवैधक वैज्ञानिक प्रयोगशाळा व सुसज्ज्ा निवासी प्रशिक्षण केंद्र

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : गुन्हेगारांकडून सतत होत असलेला नवीन तंत्रज्ञानाचा वापर, दारूबंदी कायदा अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल व तंत्रज्ञानाचे परीक्षण जलद गतीने व्हावे, यासाठी वर्धा येथे लघु न्याय वैधक वैज्ञानिक … Read More

माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत देवळी नगरपरिषदेला एकूण १ कोटी ७५ लक्ष रुपयांचे मानाचे बक्षीस

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम देवळी : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत देवळी नगरपरिषदेला राज्य स्तरावर रु. १ कोटी व विभागीय स्तरावर रु. ७५ लक्ष असे एकूण रु. १ कोटी ७५ लक्ष … Read More

संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर च्या वतीने तेली समाज उप वधु-वर व पालक परिचय मेळावा संपन्न

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : समाजाचे हित लक्षात घेऊन जे रंजलेले, गांजलेले, वंचित, दुःखी, कष्टी, दुबळे लोक आहेत त्यांना संस्थेच्या माध्यमातून मदत व्हायला हवी, त्यामुळे समाजसेवेला गती येते व ती समाजाच्या हितासाठी, … Read More

निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : निम्न वर्धा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण व बळकटीकरण करण्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर आणि गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू, यांच्यामध्ये सामंजस्य करार राज्यमंत्री … Read More

कोलगाव शिवारात तुरीच्या गंजीला आग

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम सेलू : कोलगाव शिवारात अनिल काळबांडे यांच्या तीन एकर शेतातील तुरीची कापणी करून एका ठिकाणी गोळा करण्यात आल्या होत्या. मात्र, मळणीयोग्य असलेल्या तुरीच्या गंजीला बुधवार ११ रोजी रात्री अचानक … Read More

नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा – मंत्री मंगलप्रभात लोढा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : नैसर्गिक तेल व वायूची बचत करणे ही देशाची सेवा आहे. विकसित भारत २०४७ च्या उद्दीष्टामधील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे इंधन बचत हे ध्येय असून प्रत्येकाच्या सहभागाने देश … Read More