वादळ आलं तरी, १०० वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल; मुख्यमंत्र्यांची माहिती, सिंधुदुर्गात नवा पुतळा
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम सिंधुदुर्ग : मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर, राज्यभरातून शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. संतापाची लाट पाहून सरकारने लवकरच पहिल्यापक्षा उत्तम आणि दिमाखदार पुतळा … Read More