“जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा- पालकमंत्री
वर्धा/प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्य जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन १९ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. सर्कस मैदान रामनगर येथून सकाळी … Read More