अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या महिलांना न्याय मिळेल- अध्यक्षा रुपाली चाकणकर
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : कायदा, सुरक्षा व प्रशासन हे प्रत्येक नागरिकांसाठी आहे. परंतू कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्वाची असून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमामुळे अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या महिलांना खऱ्या अर्थाने … Read More









