वर्धेत “स्मृतिगंध’; मूक जीवांनाही मिळेल सन्मानाने शेवटचा निरोप

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं शब्दांनी मोजता येत नाही. घरात पाळीव प्राणी फत जीव नसतो; तो कुटुंबाचा भाग, आठवणींचा साथी आणि नजरेतल्या प्रेमाचा आवाज असतो. कुत्र्याचे हलकं … Read More

दीपोत्सव सोहळ्याने झळाळला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा विभाग मोहीम तर्फे एक दिवा शिवभक्तांचा व शिवकन्यांचा या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही दीप उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या चार … Read More

दिव्यांगांना सोई सुविधा व न्याय मिळवून देण्याची सामुहिक जबाबदारी- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दिव्यांगत्व ही केवळ वैयक्तिक मर्यादा नसून, ती एक सामाजिक जबाबदारी आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती, विशेषत: बालकांना योग्य न्याय, शिक्षण आणि आरोग्य सुविधा मिळाव्या ही एक सामुहिक जबाबदारी … Read More

वर्धेत शिर्डी अवतरली; साईबाबांच्या मूळ पादुका दाखल

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : शिर्डीतील साईबाबांच्या मूळ पादुका आज वर्दीतील साई मंदिरात पोहोचल्या आहेत. वंजारी चौकातून साई मंदिर पर्यंत भव्य शोभायात्रेत अश्व भजनी दिंड्या, लेझीम मंगल वाद्यसह पादुका साई मंदिरात आणण्यात … Read More

अपघात टाळण्यासाठी उपायोजना पोलीस विभाग व इतर संबंधित विभाग यांची संयुक्त बैठक

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दि. १४/१०/२५ रोजी ११/०० वा पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे संयुक्त बठकीमध्य प्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, समृद्धी हायवे अधिकारी, नॅशनल हायवे अधिकारी राज्य मार्ग … Read More

दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा- जिल्हाधिकारी वान्मथी सी.

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दिव्यांग व्यक्तीला जीवन जगताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यापुढे आव्हान असते. दिव्यांगांसाठी शासन अनेक योजना राबवते. या योजनांचा लाभ व त्यांचे हक्क मिळवून देण्याची … Read More

अखिल भारतीय चरखा संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय ऑनलाइन परिसंवाद

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : २२ सप्टेंबर १९२५ रोजी महात्मा गांधींनी पाटणा येथे “अखिल भारतीय चरखा संघ’ ची स्थापना केली. त्या दिवशी त्यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय काँग्रेस समितीची बैठक झाली होती. त्या … Read More

अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी राज्य सरकार भरक्कमपणे उभे आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली. जिल्ह्यातील शेतकर्यांना दिवाळीपुर्वी आर्थिक मदत देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला … Read More

जिल्ह्यातील १३२ क्षयरुग्णांना पौष्टिक किटचे वाटप

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : क्षयरोग निमर्ूलनाच्या लढ्यात औषधोपचारासोबतच पौष्टिक आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच उद्देशाने नयारा एनर्जी, जिल्हा क्षयरोग केंद्र आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत वर्धिनी सेवा संघाच्या संयुक्त … Read More

आर्वी तालुक्यात अनधिकृत गौण खनिज वाहतूकीवर कारवाई; ट्रॅक्टर जप्त, फौजदारी गुन्हा दाखल

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वधा : आर्वी तालुक्यातील विरूळ येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या विरोधात तहसील कार्यालय व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला … Read More