वर्धा-कळंब-वर्धा रेल्वेगाडी शेगावपर्यंत वाढविण्याची खासदार अमर काळे यांची मागणी
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नांदेड रेल्वे मार्गाचे काम अद्याप पूर्णपणे पूर्ण झालेले नसताना केवळ कळंबपर्यंत रेल्वे मार्ग तयार झाल्याने रेल्वे प्रशासनाने निवडणुका लक्षात घेऊन घाईगडबडीत वर्धा-कळंब रेल्वेगाडी सुरू केली आहे. प्रत्यक्षात … Read More









