दिवाळीत शेतकऱ्यांना पावसाचे फटके
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम सेलू : जवळपास पंधरवाड्याच्या विश्रांतीनंतर ऐन दिवाळीत शुक्रवार २४ रोजी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांची दानादान उडाली आहे. शेतात सवंगणी केलेले सोयाबीनच्या ढिगासह बाजार समितीतील सोयाबीनचे ढीग ओले … Read More









