खात्यातील साहेबांच्या वाहनाला “नो’ चालान; बाकी परेशान

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : शहरात कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही रस्त्यावर तुमचे चारचाकी, दुचाकी वाहन चालान होऊ शकते. तुमचे नशिब खराब असेल तर तुम्ही वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा नका पाळू तुमच्या मोबाईलवर चालानचा … Read More

अन्यथा संपूर्ण निवडणुका “स्थगित’ कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यातील २० पेक्षा जास्त नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या असून शेकडो प्रभागातील नगरसेवकपदाच्याही निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे, बहुतांश कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांची, उमेदवारांची घोर … Read More

डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे सीबीआयकडे सोपवली

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : देशभरात वाढत असलेल्या डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणूक प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने सोमवारी महत्त्वाचा आदेश देत, भारतभरातील सर्व डिजिटल अरेस्ट प्रकरणांची … Read More

जिल्ह्यातील पाच नगर परिषदांच्या प्रचारतोफा थंडावल्या; आज मतदान

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात पाच नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. पाचही नगरपालिका क्षेत्रात प्रचाराचा धूमधडाका सुरू असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार निवडून येण्यासाठी … Read More

देवळी नगर परिषदेची निवडणूक रद्द….! देवळीत उडाला गोंधळ….!

किशोर सुरकार/दै.जन-संग्राम देवळी : पाहणी झाली…! पसंती ठरली….! स्थळ, वेळ निश्चित झाले…! पत्रिका वाटप झाल्या…! अन् अचानक हळदीच्या आदल्या दिवशी भटजी, वाजंत्री आणि हॉलवाले गायब झाले…! या घटनेने वर-वधु यांना … Read More

जिल्ह्यात नप निवडणुकीत २८ जागांना स्थगिती; २० रोजी पुन्हा निवडणूक

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यातील ६ नगरपालिकांतील नगराध्यक्ष व नगरसेवकांकरिता २ डिसेंबरला मतदान होणार आहे. मात्र, आरक्षण आणि आक्षेपात जिल्ह्यातील २८ उमेदवार अडकले. त्यामुळे येथे २० डिसेंबर रोजी मतदान होऊन २१ … Read More

वर्धेतील नगर पालिका निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धेतील नगर पालिका निवडणूक वेगळ्या उंचीवर गेली आहे. ही लढत केवळ उमेदवारांची नाही तर “विचार’ विरुद्ध “भावना’ या दोन भिन्न प्रवाहांची झाली आहे. एका बाजूला भारतीय जनता … Read More

कापूस-सोयाबीनला भाव नाही; त्यामुळे गांज्याच्या शेतीला परवानगी द्यावी; माजी सरपंचाची मागणी

प्रमोद झिबड/दै.जन-संग्राम समुद्रपूर : तालुक्यातील करूर (पवनगाव) येथील माजी सरपंच मल्हार बाबाराव साबळे यांनी शेतकऱ्यांवरील वाढत्या आर्थिक संकटाचा संदर्भ देत गांज्याच्या शेतीस तात्पुरती परवानगी द्यावी, अशी अनोखी मागणी केली आहे. … Read More

नामांकन अर्ज छाननीत नगराध्यक्षपदाचे १६ तर सदस्यपदाचे १०१ अर्ज झाले बाद

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता उमेदवारी दाखल करण्याची मुदत सोमवार १७ नोव्हेंबर रोजी संपली. १८ नोव्हेंबर रोजी दाखल अर्जाची छाननी करण्यात आली. त्यात नगराध्यक्ष पदाकरिता आलेल्या … Read More

हिंगणघाट येथे विश्व हिंदू परिषद तर्फे मालेगाव तालुक्यातील घडलेल्या घटनेबद्दल तहसीलदार यांना निवेदन

प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : विश्व हिंदू परिषदहिंगणघाट तर्फे मा. तहसीलदारहिंगणघाट यांना मालेगाव येथेघडलेल्या नरबळीच्या हृदयद्रावक घटनेबाबत तीव्र निषेध नोंदवूननिवेदन सादर करण्यात आले.चार वषाच्या बालिकवर अमानवअत्याचारामुळे एका लहान देवदत्तबालीकेचा मृत्यू झाल्याने … Read More