जिल्ह्यातील १३२ क्षयरुग्णांना पौष्टिक किटचे वाटप

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : क्षयरोग निमर्ूलनाच्या लढ्यात औषधोपचारासोबतच पौष्टिक आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच उद्देशाने नयारा एनर्जी, जिल्हा क्षयरोग केंद्र आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत वर्धिनी सेवा संघाच्या संयुक्त … Read More

आर्वी तालुक्यात अनधिकृत गौण खनिज वाहतूकीवर कारवाई; ट्रॅक्टर जप्त, फौजदारी गुन्हा दाखल

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वधा : आर्वी तालुक्यातील विरूळ येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या विरोधात तहसील कार्यालय व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला … Read More

हिंगणघाटमध्ये उद्रेकाचा स्फोट! – आता अन्नत्यागाचं रणसंग्राम सुरू!

 प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : हिंगणघाटच्या हृदयातपेटलेल्या असंतोषाच्या आगीत आतासंघर्षाचं इंधन टाकलं गेलं आहे. कलोडे सभागृहासमोरील अवैध झोपडपट्टीहटवा आणि नागरिकांचं पुनर्वसन करा या मागणीसाठी झोपडपट्टी हटाव संघर्ष समितीचं सुरू असलेलं ठिय्या … Read More

सेवा पंधरवड्यातून हजारो नागरिकांना विविध शासकीय सेवांचा थेट लाभ- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा २०२२ मध्ये प्रथम आपण वर्धा जिल्ह्यात राबविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी केली. त्यामुळे जिल्ह्याच्या या उपक्रमातून राज्यभर हजारो … Read More

राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती पर हिंदी विश्वविद्यालय की कुलपति प्रो. कुमुद शर्मा ने स्वच्छता कर्मी, पर्यावरण प्रेमियों का किया सत्कार

संवाददाता/दै.जन-संग्राम वर्धा : महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय में गुरुवार, ०२ अक्टूबर को राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती विभिन्न कार्यक्रमों के साथ मनाई गई। कुलपति प्रो. कुमुद शर्मा द्वारा गांधी … Read More

देवळी शहराचा विकास करावयाचा असेल तर सकारात्मक विचार घेऊन पुढे जायला हवे- माजी खा. रामदास तडस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम देवळी : रावण फार महाज्ञानी आणि विद्वान शासक होता व शिवभक्त होता. परंतु रावणाला आपल्या ज्ञानाचा, साधनेचा अहंकार होता. आपल स्वामित्व सिद्ध करण्यासाठी असत्य बोलणे, अन्याय करणे, अनीतीच्या मार्गाचा … Read More

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची सेवाग्राम आश्रमाला भेट; राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या जयतीनिमित्त पालकमत्री डा. पंकज भोयर यांनी आज महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रम येथील बापू कुटीला भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी माजी … Read More

आजपासून अनेक वस्तू होणार स्वस्त!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय … Read More

जिल्ह्यात ११४५ ठिकाणी होणार आदिशक्तीच्या मूर्तीची स्थापना

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वधा : शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवार,२२ सप्टेंबर रोजी प्रारंभ होत आहे. जिल्ह्यात ११४५ ठिकाणांवर आदिशक्ती दुर्गेच्या मूर्त्यांचीप्राणप्रतिष्ठा सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सवमंडळातर्फे केली जाणार आहे. त्याकरिताशहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी सुरू … Read More

जिल्हा सहकारी बँकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्ता

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचा-यांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नवरात्री पुर्वी गोड बातमी दिली आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सेवानिवृत्त … Read More