देवळी नगर परिषद क्षेत्रातील नझुल जमिनीवर अतिक्रमन करुन वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना कायमस्वरुपी पट्टे द्यावे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम देवळी : देवळी नगर परिषद क्षेत्रातील इंदिरानगर, बसस्टॉप मागील खडकाळा, मिरनथान मंदीर मागील बेघर व परीसर, केदार लेआऊट, काळापूर परीसरातील नागरिक हे गत ५० वर्षापासून नझुल जमिनीवर अतिक्रमन करुन … Read More

२०२६-२७ मध्ये दिल्या जाणार पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांची “ड्रँक ड्राईव्ह’ कारवाई यशस्वी

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : शहरामधील गांधी पुतळा परिसरात वाहतूक पोलीस शाखेकडून ‘ड्रॅन्क ड्राइव्ह’ करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालक सुरेश महादेव गजर वय ३० वर्ष राहणार राजीव नगर … Read More

गांजाची विक्री करणाऱ्यावर कारवाई

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने हिंगणघाट येथील संत कबीर वार्डातील एका घरी छापा टाकूण गांजा, मोपेड, मोबाईल, असा १ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गुड्डू सूर्यवंशी … Read More

सावंगी मेघे पोलीसांकडुन गौण खनीज (रेती) चे अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दि. १९.०९.२०२५ रोजी रात्रीचे सुमारास पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील डी.बी. पथक पो.स्टे परीसरात अवैध वाहतूक संबंधाने पेट्रोलींग करीत असता त्यांना मुखबिरकडून माहिती मिळाली की एका हिरव्या … Read More

अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या महिलांना न्याय मिळेल- अध्यक्षा रुपाली चाकणकर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : कायदा, सुरक्षा व प्रशासन हे प्रत्येक नागरिकांसाठी आहे. परंतू कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्वाची असून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमामुळे अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या महिलांना खऱ्या अर्थाने … Read More

रामनगर पोलिसांनी कुख्यात गुंड अयाजची काढली धिंड

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : पोलीस स्टेशन रामनगर येथील खुनाच्या प्रयत्नातील मास्टर माईंड कुख्यात गुंड अयाज शेख हा पोलिसांनी गुंगारा देऊन गुन्हा घडल्यापासून फरार होता तो स्वतःला शातीर चालबाज समजून वारंवार आपले … Read More

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा दौरा कार्यक्रम

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वधा : राज्याचे गृह (ग्रामीण),गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकारव खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचेपालकमंत्री डॉ.पंकज भोयर उद्या दि.१७ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. बुधवार … Read More

बालविवाह रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करा- अध्यक्षा रुपाली चाकणकर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अक्षय तृतीया व तुळसी विवाहाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असतात. काही ठिकाणी तर जन्मतारखेमध्ये बदल करुन विवाह केले जातात. असे बालविवाह रोखण्यासाठी पोलिस पाटील, ग्रामसेवक यांची … Read More

वर्धा जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करा : आप ची मुख्यमंत्र्यांना मागणी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : आम आदमी पार्टी वर्धा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्धा जिल्हा ओला दुष्काळ ग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाइ तत्काळ … Read More

जास्तीत जास्त नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा; जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या सूचना

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता महसूल पंधरवाडात राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी … Read More