अयोध्येत रामललाचा झाला सूर्यतिलक!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम अयोध्या : देशभरात राम नवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रामनवमीनिमित्त मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि आरत्या केल्या जात आहेत. सकाळपासूनच देशभरातील मंदिरांमध्ये देवी मातेच्या भक्तांची गर्दी आहे. … Read More

जिल्ह्यातील अंगणवाडींचा होणार कायाकल्प : पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यामुळे मिळाला अतिरिक्त निधी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आंगणवाडी करतात. त्यामुळे आंगणवाडीचा विकास होणे देखील महत्वाचे आहे.बालकांना चांगल्या सुविधांसोबतच चांगला परिसर मिळावा, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे … Read More

रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ; डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : भारत २०४७ मध्ये “विकसित भारत’होण्याच्या दिशेने पुढे जात असताना,अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि समावेशक वित्तीय प्रणाली आवश्यक आह. रिझव्ह बकभारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ राहणार आहे. … Read More

दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार- सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य असून नाटक हा कलाविष्कार येथे जोपासल्या जातो. नाट्य संस्कृतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. असे असतांना नाट्यगृह कसे असावे, कलावंतांना व प्रेक्षकांना काय सुविधा … Read More

अस्थिकलशाकरीता लॉकर या अभिनव उपक्रमाचा आरंभ

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी बँकेत लॉकरचा पर्याय सर्वमान्य आहे. परंतु अनंतात विलीन झालेल्या व्यक्तीच्या अस्थी दहा दिवस सुखरूप ठेवण्यासाठी अस्थी ठेवण्यासाठी लॉकर सुरु करण्याचा अफलातून उपक्रम येथील श्री … Read More

शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांचे भव्य स्मारक बांधणार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : मुंबई हल्ल्यात अजमल कसाबला जिवंत पकडण्यासाठी आपला जीव धाक्यात घालणाऱ्या शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकार सातारा जिल्ह्यातील … Read More

विदर्भाला उष्णतेच्या सर्वाधिक झळा, तापमान ४२ अंश सेल्सिअसपलीकडे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दसरीकड अवकाळी पाऊस आहे. एरवी होळीच्या नंतर तापमान वाढीस सुरुवात होत असताना, यावेळी … Read More

सिंदी (मेघे) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेचा प्रश्न निकाली

वर्धा : शहरा लगतच्या परिसराची वाढलेली व्याप्ती व त्या तुलनेत आरोग्याची अपुरी सुविधा लक्षात घेता. आ. डॉ. पंकज भोयर यांनी पाच प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी प्राप्त केली होती. मात्र सिंदी … Read More

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

वर्धा : राज्याच गह (ग्रामीण), गह निर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दि. ३० मार्च … Read More

माझे वडील दोन वर्षे तुरुंगात होते, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितली आणीबाणीची आठवण

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : भारतीय संविधानाच्या अमृत महात्सवी वर्षानिमित्त महाराष्ट विधिमंडळाच्या अथसकल्पीय अधिवेशनात काल आणि आज अशी दोन दिवस संविधानावर चर्चा पार पडली. या चर्चेत सत्ताधारी आमदारांसह विरोधी पक्षांचे आमदारही मोठ्या … Read More