केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख, स्वागतार्ह निर्णय – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : केंद्र सरकारने सादर केलेला २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी, शेतकरी, मध्यमवर्ग, युवक आणि उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व दिशादर्शक ठरणारा आहे, असे … Read More

अजितदादा प्रत्येक क्षेत्रात दुरदृष्टी असलेले नेते होते – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अजितदादा पवार हे प्रत्येक क्षेत्रात दुरदृष्टी असलेले नेते होते. त्यांच्या विकासात्मक कामाचा झपाटा व गती प्रचंड होती. त्यांच्या जाण्याने राज्याचा एक कणखर नेता, मार्गदर्शक हरवला आहे, असे … Read More

ऑरगॅनिक फार्मर मार्केट ही संकल्पना वर्धा शहरामध्ये अस्तित्वात आणणार- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : ऑरगॅनिक पिकांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ऑरगॅनिक प्रॉडक्टला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी लवकरच ऑरगॅनिक फार्मर मार्केट ही संकल्पना वर्धा शहरामध्ये अस्तित्वात आणून ऑरगॅनिक फार्मर्स करिता … Read More

देवळीकरांच्या जीवाशी खेळ?

सागर वैद्य/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा जिल्ह्यातील देवळी शहरात असलेल्या नामांकित महालक्ष्मी स्टील प्लॅन्टमधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कथित वायू प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अलीकडे समोर आलेल्या … Read More

वर्धा जिल्हाभर राबविली वॉशआउट मोहीम

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी पोलिसांनी शुक्रवार ९ रोजी १९ पोलिस ठाण्यांतर्गत नियोजनबद्ध वॉशआउट मोहीम राबविली. या धाडसत्रात तब्बल २ कोटी २९ लाखांचा … Read More

सेवाग्राम आश्रम व एमगिरी गांधी विचारांची सजीव केंद्रे- केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रम आणि एमगिरी या संस्था स्वदेशी, आत्मनिर्भरता व सामाजिक समरसतेच्या गांधीजींच्या विचारांची सजीव केंद्रे आहेत. एमगिरी भविष्यातील पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरेल, असे … Read More

गृहस्थाश्रमाच्या यात्रेसाठी वरवधू परिचय मेळावा पहिली पायरी- पालकमंत्री भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : सध्याच्या काळात विवाह जुळणे वा जुळवणे फार कठीण झाले आहे. धावपळीत या कार्यासाठी फारसा कोणालाही वेळ नाही. अशा परिस्थितीत ब्राह्मण सभेच्या वतीने ३५ वर्षांपासुन वरवधू परिचय मेळावा … Read More

होमगार्ड वर्धापण दिनाचा सप्ताह उत्साहात साजरा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन सप्ताह साजरा करण्यात आला. … Read More

नगराध्यक्षांची शहर स्वच्छतेतून कामाला सुरूवात

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : समार चार वषानंतर शहराला नगराध्यक्ष मिळाला आह. जनततन निवडन आलल नवनिवाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी १ जानेवारीला पदभार स्वीकारताच शहर स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून कामाला सुरुवात केली. … Read More

नववर्षाच्या स्वागताला जिल्ह्यातील १ हजार मंदिरात हनुमान चालिसा पठन

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : मद्यधूंद होऊन मध्यरात्री इंग्रजी नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ही आपली संस्कृती नाही. या विभंत्स प्रकारातून भावी पिढीला बाहेर काढण्यासाठी तसेच देशात सुख शांती … Read More