पहलगाम येथील घटनेचा निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना धार्मिक ओळख विचारून दहशतवाद्यांनी क्रूर हत्या केली. या घटनेचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाने निषेध करीत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. … Read More

पालकमंत्र्यांनी घेतला सेवाग्राम विकास आराखड्याचा आढावा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : सेवाग्राम परिसरात पायाभूतसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या सेवाग्राम विकास आराखड्यातील कामे गतीनेपूर्ण करण्याच्या सूचना राज्यमंत्री गृह(ग्रामीण), शालेय शिक्षण व सहकारतथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीडॉ. पंकज भोयर … Read More

लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? निकष बदलले का? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा येणार याकडे सर्व पात्र महिलांचे लक्ष लागलेले आहे. या योजनेचे पैसे खात्यात जमा झालेत की … Read More

राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त २२ व २३ रोजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर : जनसंपर्काची भूमिका विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात महाराष्ट सरकारच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नागपूर, विद्यालयाचा जनसंपर्क विभाग व जनसंपर्क कार्यालय तसेच पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया, वर्धा चॅप्टर यांच्या … Read More

सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम प्रभावीपणे राबवा- जिल्हाधिकारी वान्मथी सी.

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यामध्ये ग्रामीण व जिल्हास्तरावर येत्या २८ एप्रिल रोजी सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती व पहिला “सेवा हक्क दिन’ साजरा करण्यासाठी शासनाने निर्धारीत केलेले विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना, … Read More

राज्यातील १६९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मान

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : महाराष्ट्र राज्याने खेळाला नेहमी प्रोत्साहन दिले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीसह अन्य खेळांना प्रोत्साहन देत खेळाडूंना मदत केली. त्यामुळेच खेळासह देशाच्या प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान नेहमीच अग्रभागी … Read More

नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : वक्फ सुधारणा कायद्याबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आज कोर्टाने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने पारित केलेल्या वक्फ सुधारणा या संपूर्ण कायद्याला कोर्टाने … Read More

मेट्रो मार्ग ७ अ मधील भुयारी बोगद्याचे “ब्रेक थ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्ग ७ अ मधील १.६५ किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्याचे … Read More

शहरातील बंद केलेल्या जमीनीच्या सातबाराचे प्रकरण नियमानुकल करुन तात्काळ मार्गी लावा- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : मौजा पिपरी मेघे येथील गजानन नगर येथील सर्वे नंबर ४७ मधील ६६ भुखंडाचा बंद केलेला सातबाराचे पुनर्जिवित करण्यासाठी तसेच नालवाडी येथील सानेगुरुजी नगरातील गुंठेवारी प्रकरणातील नझुल प्रकरण … Read More

वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी … Read More