वर्धेत होणार लघु न्यायवैधक वैज्ञानिक प्रयोगशाळा व सुसज्ज्ा निवासी प्रशिक्षण केंद्र

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : गुन्हेगारांकडून सतत होत असलेला नवीन तंत्रज्ञानाचा वापर, दारूबंदी कायदा अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल व तंत्रज्ञानाचे परीक्षण जलद गतीने व्हावे, यासाठी वर्धा येथे लघु न्याय वैधक वैज्ञानिक … Read More

माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत देवळी नगरपरिषदेला एकूण १ कोटी ७५ लक्ष रुपयांचे मानाचे बक्षीस

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम देवळी : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत देवळी नगरपरिषदेला राज्य स्तरावर रु. १ कोटी व विभागीय स्तरावर रु. ७५ लक्ष असे एकूण रु. १ कोटी ७५ लक्ष … Read More

संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर च्या वतीने तेली समाज उप वधु-वर व पालक परिचय मेळावा संपन्न

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : समाजाचे हित लक्षात घेऊन जे रंजलेले, गांजलेले, वंचित, दुःखी, कष्टी, दुबळे लोक आहेत त्यांना संस्थेच्या माध्यमातून मदत व्हायला हवी, त्यामुळे समाजसेवेला गती येते व ती समाजाच्या हितासाठी, … Read More

निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : निम्न वर्धा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण व बळकटीकरण करण्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर आणि गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू, यांच्यामध्ये सामंजस्य करार राज्यमंत्री … Read More

कोलगाव शिवारात तुरीच्या गंजीला आग

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम सेलू : कोलगाव शिवारात अनिल काळबांडे यांच्या तीन एकर शेतातील तुरीची कापणी करून एका ठिकाणी गोळा करण्यात आल्या होत्या. मात्र, मळणीयोग्य असलेल्या तुरीच्या गंजीला बुधवार ११ रोजी रात्री अचानक … Read More

नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा – मंत्री मंगलप्रभात लोढा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : नैसर्गिक तेल व वायूची बचत करणे ही देशाची सेवा आहे. विकसित भारत २०४७ च्या उद्दीष्टामधील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे इंधन बचत हे ध्येय असून प्रत्येकाच्या सहभागाने देश … Read More

केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख, स्वागतार्ह निर्णय – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : केंद्र सरकारने सादर केलेला २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी, शेतकरी, मध्यमवर्ग, युवक आणि उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व दिशादर्शक ठरणारा आहे, असे … Read More

अजितदादा प्रत्येक क्षेत्रात दुरदृष्टी असलेले नेते होते – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अजितदादा पवार हे प्रत्येक क्षेत्रात दुरदृष्टी असलेले नेते होते. त्यांच्या विकासात्मक कामाचा झपाटा व गती प्रचंड होती. त्यांच्या जाण्याने राज्याचा एक कणखर नेता, मार्गदर्शक हरवला आहे, असे … Read More

ऑरगॅनिक फार्मर मार्केट ही संकल्पना वर्धा शहरामध्ये अस्तित्वात आणणार- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : ऑरगॅनिक पिकांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ऑरगॅनिक प्रॉडक्टला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी लवकरच ऑरगॅनिक फार्मर मार्केट ही संकल्पना वर्धा शहरामध्ये अस्तित्वात आणून ऑरगॅनिक फार्मर्स करिता … Read More

देवळीकरांच्या जीवाशी खेळ?

सागर वैद्य/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा जिल्ह्यातील देवळी शहरात असलेल्या नामांकित महालक्ष्मी स्टील प्लॅन्टमधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कथित वायू प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अलीकडे समोर आलेल्या … Read More