जिल्ह्यात १.१३ लाख हेक्टरवर झाली खरीप पिकांची लागवड

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात २१ जूनपासून विश्रांती घेत पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांनीही पेरणीच्या कामाला गती दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १.१३ लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाल्याची … Read More

समुद्रपूर येथे लव्ह जिहाद विरोधात चेतावनी मोर्चा

प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम समुद्रपूर : तालुक्यातील एका गावात घडलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणाच्या निषेधार्थ काल समुद्रपूर येथे विविध हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने भव्य चेतावनी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. … Read More

राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा; यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित … Read More

राम नगर पोलीस तपास बेपत्ता? 20 दिवसांनंतरही अटक नाही: नागरिकांमध्ये संताप

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत कुख्यात गुंड स्वप्नील उर्फ पप्पू दांगट याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गंभीर गुन्हा दाखल होऊन तब्बल २० … Read More

वर्धा-कळंब-वर्धा रेल्वेगाडी शेगावपर्यंत वाढविण्याची खासदार अमर काळे यांची मागणी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नांदेड रेल्वे मार्गाचे काम अद्याप पूर्णपणे पूर्ण झालेले नसताना केवळ कळंबपर्यंत रेल्वे मार्ग तयार झाल्याने रेल्वे प्रशासनाने निवडणुका लक्षात घेऊन घाईगडबडीत वर्धा-कळंब रेल्वेगाडी सुरू केली आहे. प्रत्यक्षात … Read More

प्रस्तावित धोरणामुळे एकल महिलांना सन्मान, आर्थिक स्थैर्य मिळेल- मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण

एकल महिला धोरणाबाबत कार्यशाळेचे आयोजन प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : समाजातील एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्यावतीने एकल महिला धोरण निश्चित करण्यात येत आहे. या धोरणामुळे एकल महिलांचा सन्मान, रोजगाराभिमुखता, आर्थिक … Read More

महावितरणाची गुंडेशाही?घरमालक नसताना घरात घुसून मीटर काढले

चिमुकल्यासमोर दहशतीचे वातावरण पलाश उमाटे/दै.जन-संग्राम वर्धा : राज्यात स्मार्ट मीटरविरोधातील संताप दिवसेंदिवस वाढत असतानाच वर्ध्यात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरमालक अनुपस्थित असताना घरात घुसून वीजपुरवठा … Read More

शालेय आठवणींना उजाळा देणारा १९८८ मॅट्रिक बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

दिलीप पिंपळे/दै.जन-संग्राम सेवाग्राम : यशवंत विद्यालय दहेगाव (गो) व भागशाळा जुनोना येथील १९८८ च्या मॅट्रिकच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा बहुप्रतिक्षित स्नेहमेळावा (गेट-टुगेदर) रविवारी सेवाग्राम येथील आश्रम परिसरातील यात्री निवास सभागृहात उत्साहापूर्ण … Read More

एल निनोच्या सावटाखाली चारा टंचाई टाळण्यासाठी तातडीने चारा डेपो सुरू करा

पशुधन वाचविण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी करावी- खासदार अमर काळे प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, त्याचा फटका शेतीसोबत … Read More

कोळसा वायूकरणामुळे भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल; विदर्भाला गॅसिफिकेशन हब बनविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : कोळसा वायूकरण (कोल गॅसिफिकेशन) विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी हा परिवर्तनाचा निणायक टप्पा आह. कद्र शासनाच्या धोरणांना पूरक अशी राज्याची धोरणे राबवून … Read More