अटीतटीच्या लढाईत भाजपाच्या राणी कलोडे विजयी

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम सिंदी (रेल्वे) : स्थानिक नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अटितटीच्या लढाईत अंतिम फेरीत भाजपाच्या राणी कलोडे यांनी ११०० मतांनी विजय संपादित केला. यावेळी अनेक अपक्ष किंवा बंडखोरांनी अनेकांचे गणित बिघडवल्याचे … Read More

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या अंमलबजावणीतून … Read More

देशभरात २०२७ मध्ये जनगणना होणार, केंद्राचा मोठा निर्णय, दोन टप्प्यात जनगणना, ११७१८ कोटींच्या खर्चाला मान्यता

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : कद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटनं २०२७ च्या जनगणनेसाठी ११७१८ कोटींच्या बजेटला मंजुरी … Read More

जिल्ह्यातील विकास कामे तातडीने पुर्ण करा- पालक सचिव अनुपकुमार यादव

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महिला व बाल विकास विभाग तथा जिल्ह्याचे पालक सचिव अनुपकुमार यादव यांनी आज जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यात सेवाग्राम विकास आराखड्यासह विविध विभागांची सुरु असलेली … Read More

वर्धा येथे करण्यात आले कम्युनिटी स्पोर्टस् डे चे आयोजन

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दोन दिवसीय कम्युनिटी स्पोर्ट डे चे यशस्वी आयोजन एव्होनिथ स्टीलच्या वर्धा प्रकल्पात करण्यात आले,ज्यामुळे समाज कल्याण, शारीरिक तंदुरुस्ती आणि सामाजिक समावेशकता यांप्रती असलेली आपली वचनबद्धता अधिक दृढ … Read More

अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चा

मनवर शेख/दै.जन-संग्राम समुद्रपर : अंगणवाडी सेविका व मदत आशा गटप्रवर्तक शालेय पोषण आहार सर्वांनी दोन दिवस थंडीच्या वातावरणात सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read More

एमडी बनवणारा मास्टरमाईंड सायबर हॅकिंगमध्येही तरबेज

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दारू आणि आता वाळू पकडण्यासाठी कायम आघाडीवर असलेल्या पोलिसांना कारंजात सुरू असलेला मादक पदार्थ बनवण्याचा कारखाना माहिती नसणे हे पोलिस प्रशासनाचे अपयशच म्हणावे लागेल. या प्रकरणाचे बींग … Read More

नवीन तंत्रज्ञानावर आधारित रोजगारक्षम अभ्यासक्रमावर भर द्या- मंत्री मंगल प्रभात लोढा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : राजगार ही एक माठी समस्या आहे. लोकसंख्या वाढीनुसार रोजगार सुध्दा वाढविणे गरजेचे असून त्यावर ठोस मार्ग काढणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी शासकीय आयटीआय, … Read More

दुर्गम जंगलात मादक द्रव्याचा कारखाना उघडकीस, १९२ कोटींचे द्रव्य जप्त; डीआरआयची थेट कारवाई

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : गांजा, अफू, हेरॉईन व तत्सम मादक द्रव्याचा विळखा नव्या पिढीस पडत चालल्याच्या गंभीर तक्रारी होत असतात. असे पदार्थ विकणारे पकडल्या पण जात आहे. मात्र पुरवठा थांबत नाहीच. … Read More

प्राथमिक शिक्षकांना टी.ई.टी. अनिवार्यता प्रकरणी पुर्नविचार करा

वर्धा : शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना टी.ई.टी. परीक्षा उत्तीर्ण करणे शासनाने बंधनकारक केले आहे. केंद्र सरकारच्या आर.टी.ई. च्या कलम २३(२) अंतर्गत पहिली ते आठवी वर्गा पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांकरीता … Read More