अर्थमंत्र्यांनी उघडली सामान्यांसाठी तिजोरी, १० मोठ्या घोषणा

 नवी दिल्ली/प्रतिनिधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ लोकसभेतसादर करताना सामान्य लोकांसाठी मोठ्याघोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात नऊ प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. रोजगार, कृषी, या क्षेत्राबरोबरच अनेक गोष्टी स्वस्त करण्यात आल्याआहेत. पाहूयात सामान्यांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.