सेवा पंधरवड्यातून हजारो नागरिकांना विविध शासकीय सेवांचा थेट लाभ- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा २०२२ मध्ये प्रथम आपण वर्धा जिल्ह्यात राबविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी केली. त्यामुळे जिल्ह्याच्या या उपक्रमातून राज्यभर हजारो … Read More









