बकरी ईदमध्ये होणारी गोवंश कुर्बानी थांबवा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात नियमितपणे होत असलेली अवैध गोवंश हत्या तसेच बकरी ईद दरम्यान केली जाणारी गोवंशाची कुर्बानी तात्काळ थांबवा, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम तसेच सर्वोच्च … Read More

आराखड्यातील पाणी टंचाईची कामे तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : उन्हाळ्यात काही ठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आपण दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करतो. तालुकास्तरावर आमदारांच्या सूचनेप्रमाने तयार झालेल्या आराखड्यानुसार टंचाईची कामे तातडीने … Read More

संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क असतांना जिल्हयात बोगस बियाणे, खते येतातच कशी?; खासदार अमर शरदराव काळे यांचा प्रशासनाला सवाल

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दि. ९.५.२०२६ ला जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी आढावा सभा घेण्यात आली होती. या सभेत कृषी संबंधी इतर प्रश्नांसोबतच बोगस बियाणे व खते विकणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश खासदार … Read More

पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्य “ध्यान मंदिर’चे लोकार्पण

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम बंगळुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरला भेट देऊन संस्थेच्या ४५ व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभाग नोंदवला. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते नवनिर्मित … Read More

देशात पाण्याची नव्हे तर नियोजनाचा अभाव; हायवे ग्रीड, पॉवर ग्रीड प्रमाणेच ‘वॉटर ग्रीड’ची गरज- नितीन गडकरींनी संगितला पाणी टंचाईवर उपाय

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : विदर्भात शेतकरी आत्महत्या पाण्याच्या कमतरतेमुळे होत आहे. देशातील काही भागात मुबलक पाणी आहे, तर काही भागात दुष्काळ सारखी स्थिती आहे. किंबहुना, देशात पाण्याची कमतरता नाही, तर आपल्यामध्ये … Read More

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : खरीप हंगामाला सुरवात होत असून शेतकरी हंगामासाठी पिक कर्ज घेत असतो. पिक कर्जासाठी बँक शाखेत अर्ज केल्यावर सदर अर्ज मुख्य शाखेत मंजुरीसाठी पाठविण्यात येत असल्यामुळे कर्ज प्रकरणे … Read More

नगरपालिकांनी जिल्हा वार्षिकचे प्रस्ताव प्राधान्यक्रम ठरवूनच सादर करावेत- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नगरपालिका प्रशासनानेनागरिकांच्या प्राधान्यक्रमानुसारकामे घेतल्याशिवाय प्रस्ताव सादर करू नयत. विशेषतः शहरातीलमोकळ्या जागाचे संरक्षणअभ्यासिकांचे व्यवस्थापन,शाळांतील मूलभूत सुविधा वनागरी समस्यांवरील तातडीच्याउपाययोजना यांना अग्रक्रम देण्याचेनिर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी … Read More

“प्रहार’ करता करता बच्चू कडूंच्या हाती “शिवबंधन’; विधान परिषदेसाठी उमेदवारी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी पन्हा एकदा तीव झाल्या आहत. “प्रहार जनशक्ती पक्षा’चे प्रभावशाली नेते आणि प्रमुख बच्चू कडू यांनी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटात प्रवेश केला आहे. … Read More

समाजात खरात प्रवृत्तीच निर्माण होऊ नये अशी सावध भूमिका समाजाने घेणे आवश्यक- खासदार अमर काळे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नुकत्याच नाशिक जिल्हयातीलउघड झालेल्या खरात लैंगीकअत्याचार, अंधश्रध्दा व बुवाबाजी प्रकरणाच्या निमित्याने यातीलसमाजात निर्माण झालेले बुवाबाजीचेसावट व संशय दूर करुन खरात प्रकरणातील वस्तस्थिती समाजासमोर यावी या उद्देशाने महाराष्ट्रअंधश्रध्दा … Read More

मॉडेल हायस्कूल, वाढोणा येथील एन.एम.एम. एस. परीक्षेत तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वाढोणा : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस) परीक्षेमध्ये मॉडेल हायस्कूल वाढोणा शाळेतून एकण १२ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. त्यापैकी वैष्णवी मांजरेकर, यश सोनटक्के, कार्तिक आबटकर, श्रावणी सहार, शख सोफियान, … Read More