“जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीच्या पाश्वभूर्मीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दि.१३ एप्रिल … Read More

४२ गावातील ९५ जल स्त्रोतात नायट्रेड

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : तालुक्यातील ४२ गावांमध्ये ९५ जलस्त्रोत नायट्रेटने बाधीत झाल्याचे भूजल सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यात वर्धा तालुयातील वघाळा, चितोडा, नादोरा, नागापर, तुळजापूर आणि धोत्रा गावांचा समावेश आहे. जागतिक … Read More

हस्तांतरण अन् बायोमेट्रिक फेस रिडिंग कार्यप्रणालीस विरोध

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : हिवताप याजनेच हस्तांतरण व बायोमेट्रिक फेस रिडिंग कार्यप्रणालीस राज्यातील हिवताप व हत्तीरोग कर्मचार्यांनी तीव विराध दशविला असन बधवार ९ राजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ लक्षवेध आक्रोश … Read More

घटना दुर्दैवी, पोलिस दलातील होनहार कर्मचारी गमावला- विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ

वर्धा : वडनेर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी प्रशांत वैद्य यांचा सोमवारी अपघातात मृत्यू झाला. या अपघातात पत्नी व दोन चिमुकल्यांवरही काळाने घाला घातला. ही घटना दुर्दैवी असून पोलिस दलातील … Read More

ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलल्या आचाय बाळशास्त्री जाभकर पत्रकार सन्मान याजनेच्या अटीसदर्भात राज्यातील पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन योजनेतील बदलाबाबत नव्याने प्रस्ताव … Read More

राज्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येणार; पुढील ४८ तास महत्त्वाचे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. पाऊस पडून … Read More

अयोध्येत रामललाचा झाला सूर्यतिलक!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम अयोध्या : देशभरात राम नवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रामनवमीनिमित्त मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि आरत्या केल्या जात आहेत. सकाळपासूनच देशभरातील मंदिरांमध्ये देवी मातेच्या भक्तांची गर्दी आहे. … Read More

जिल्ह्यातील अंगणवाडींचा होणार कायाकल्प : पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यामुळे मिळाला अतिरिक्त निधी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आंगणवाडी करतात. त्यामुळे आंगणवाडीचा विकास होणे देखील महत्वाचे आहे.बालकांना चांगल्या सुविधांसोबतच चांगला परिसर मिळावा, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे … Read More

रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ; डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : भारत २०४७ मध्ये “विकसित भारत’होण्याच्या दिशेने पुढे जात असताना,अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि समावेशक वित्तीय प्रणाली आवश्यक आह. रिझव्ह बकभारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ राहणार आहे. … Read More

दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार- सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य असून नाटक हा कलाविष्कार येथे जोपासल्या जातो. नाट्य संस्कृतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. असे असतांना नाट्यगृह कसे असावे, कलावंतांना व प्रेक्षकांना काय सुविधा … Read More