महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मुंबई/प्रतिनिधी महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे. कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच समाजात महिलांप्रति असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे. महिलांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात येत आहे. समाज माध्यमांवर मॉर्फिंग आणि … Read More