पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यात; ग्रामपंचायतीचा ३७ लाखांचा पाणीपुरवठा घोटाळा ?

पलाश उमाटे/दै.जन-संग्राम वर्धा : सेलू तालुक्यातील मोही ग्रामपंचायतीत उभारण्यात आलेली तब्बल ३७ लाखांची पाणीपुरवठा योजना आज पूर्णपणे ठप्प पडली असून, गावकऱ्यांवर कृत्रिम पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च … Read More

आरोग्य उपसंचालकांनी घेतला जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. शशीकांत शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आराग्य व्यवस्थचा आढावा घेण्यात आला. आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी समन्वयान काम करण्याच निदश … Read More

वर्धा जिल्ह्यात उष्माघाताने पाच जणांचा मृत्यू

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात सूर्य आग ओकू लागला असून पारा४७ अंशाच्यापार गेल्याने नागरिकांच्या जिवाची काहिलीहोत असतानाच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन महिलेचा समावेश आहे. या घटना … Read More

बकरी ईदमध्ये होणारी गोवंश कुर्बानी थांबवा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात नियमितपणे होत असलेली अवैध गोवंश हत्या तसेच बकरी ईद दरम्यान केली जाणारी गोवंशाची कुर्बानी तात्काळ थांबवा, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम तसेच सर्वोच्च … Read More

आराखड्यातील पाणी टंचाईची कामे तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : उन्हाळ्यात काही ठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आपण दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करतो. तालुकास्तरावर आमदारांच्या सूचनेप्रमाने तयार झालेल्या आराखड्यानुसार टंचाईची कामे तातडीने … Read More

संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क असतांना जिल्हयात बोगस बियाणे, खते येतातच कशी?; खासदार अमर शरदराव काळे यांचा प्रशासनाला सवाल

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दि. ९.५.२०२६ ला जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी आढावा सभा घेण्यात आली होती. या सभेत कृषी संबंधी इतर प्रश्नांसोबतच बोगस बियाणे व खते विकणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश खासदार … Read More

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : खरीप हंगामाला सुरवात होत असून शेतकरी हंगामासाठी पिक कर्ज घेत असतो. पिक कर्जासाठी बँक शाखेत अर्ज केल्यावर सदर अर्ज मुख्य शाखेत मंजुरीसाठी पाठविण्यात येत असल्यामुळे कर्ज प्रकरणे … Read More

नगरपालिकांनी जिल्हा वार्षिकचे प्रस्ताव प्राधान्यक्रम ठरवूनच सादर करावेत- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नगरपालिका प्रशासनानेनागरिकांच्या प्राधान्यक्रमानुसारकामे घेतल्याशिवाय प्रस्ताव सादर करू नयत. विशेषतः शहरातीलमोकळ्या जागाचे संरक्षणअभ्यासिकांचे व्यवस्थापन,शाळांतील मूलभूत सुविधा वनागरी समस्यांवरील तातडीच्याउपाययोजना यांना अग्रक्रम देण्याचेनिर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी … Read More

समाजात खरात प्रवृत्तीच निर्माण होऊ नये अशी सावध भूमिका समाजाने घेणे आवश्यक- खासदार अमर काळे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नुकत्याच नाशिक जिल्हयातीलउघड झालेल्या खरात लैंगीकअत्याचार, अंधश्रध्दा व बुवाबाजी प्रकरणाच्या निमित्याने यातीलसमाजात निर्माण झालेले बुवाबाजीचेसावट व संशय दूर करुन खरात प्रकरणातील वस्तस्थिती समाजासमोर यावी या उद्देशाने महाराष्ट्रअंधश्रध्दा … Read More

मॉडेल हायस्कूल, वाढोणा येथील एन.एम.एम. एस. परीक्षेत तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वाढोणा : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस) परीक्षेमध्ये मॉडेल हायस्कूल वाढोणा शाळेतून एकण १२ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. त्यापैकी वैष्णवी मांजरेकर, यश सोनटक्के, कार्तिक आबटकर, श्रावणी सहार, शख सोफियान, … Read More