महावितरणाची गुंडेशाही?घरमालक नसताना घरात घुसून मीटर काढले

चिमुकल्यासमोर दहशतीचे वातावरण पलाश उमाटे/दै.जन-संग्राम वर्धा : राज्यात स्मार्ट मीटरविरोधातील संताप दिवसेंदिवस वाढत असतानाच वर्ध्यात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरमालक अनुपस्थित असताना घरात घुसून वीजपुरवठा … Read More

शालेय आठवणींना उजाळा देणारा १९८८ मॅट्रिक बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

दिलीप पिंपळे/दै.जन-संग्राम सेवाग्राम : यशवंत विद्यालय दहेगाव (गो) व भागशाळा जुनोना येथील १९८८ च्या मॅट्रिकच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा बहुप्रतिक्षित स्नेहमेळावा (गेट-टुगेदर) रविवारी सेवाग्राम येथील आश्रम परिसरातील यात्री निवास सभागृहात उत्साहापूर्ण … Read More

एल निनोच्या सावटाखाली चारा टंचाई टाळण्यासाठी तातडीने चारा डेपो सुरू करा

पशुधन वाचविण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी करावी- खासदार अमर काळे प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, त्याचा फटका शेतीसोबत … Read More

कोळसा वायूकरणामुळे भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल; विदर्भाला गॅसिफिकेशन हब बनविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : कोळसा वायूकरण (कोल गॅसिफिकेशन) विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी हा परिवर्तनाचा निणायक टप्पा आह. कद्र शासनाच्या धोरणांना पूरक अशी राज्याची धोरणे राबवून … Read More

म्हाडा नागपूर मंडळातील प्रकल्प तातडीने मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई: म्हाडा नागपूर मंडळांतर्गत सुरू असलेले विविध विकास प्रकल्प आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. त्यांच्या … Read More

शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा – ॲड. निलेश हेलोंडे-पाटील

जंगलापूर येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट व संवाद ✻ सेलू तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांनी सेलू तालुक्यातील जंगलापूर … Read More

गोरस भंडारवरील कारवाईचे कारण स्पष्ट करा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे राज्य शासन व संबंधित विभागाला निर्देश प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : येथील गोरस भंडार संस्थेवर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर … Read More

अतिउष्णतेमुळे करपलेल्या संत्रा-मोसंबी बागांची खा. अमर काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी; त्वरित नुकसान भरपाई देण्याचे प्रशासनाला आदेश

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अतिउष्णतेमुळे करपलेल्या संत्रा-मोसंबी बागांची खासदार अमरभाऊ काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी; त्वरित नुकसान भरपाई देण्याचे प्रशासनाला आदेश. चालू उन्हाळ्यात वाढलेल्या अतिउष्णतेमुळे आष्टी तालुक्यातील संत्रा आणि मोसंबीच्या बागा मोठ्या … Read More

शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळेल – माजी खासदार रामदास तडस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम,देवळी : देवळी: देवळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संस्था छोटी असून सुद्धा प्रगतीपथावर आहे, आज शॉपिंग कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन होत आहे, कॉम्प्लेक्समुळे देवळी परिसरातील व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांना आधुनिक व्यावसायिक … Read More

बदल्या फक्त कागदावर, कर्मचारी पुन्हा त्याच खुर्चीवर ?

* वर्धा पोलीस दलातील ‘ड्युटी पास संस्कृती’वर प्रश्नचिन्ह; फील्डवरील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी सागर वैद्य/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून मोठ्या गाजावाजात करण्यात येणाऱ्या बदल्या प्रत्यक्षात केवळ कागदोपत्री राहतात … Read More