मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्र्यांची भेट

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह … Read More

आपल्या यशाचा उपयोग समाजासाठी करावा : खासदार अमर काळे

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : गुण-गौरव सोहळा हा केवळ एक व्यक्तीच्या यशाचा सत्कार नसतो; तर त्या व्यक्तीच्या यशामागे असलेल्या कुटुंबाचा, संस्कारांचा, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा, सहकाऱ्यांच्या सहकार्याचा आणि समाजाच्या शुभेच्छांचा तो … Read More

आष्टी पोलिसांची धाडसी कारवाई

मृतदेह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन च्या जवानांचे मदतीने शोधून बाहेर काढला प्रतिनिधी/दै. जन-संग्राम आष्टी (झ.) : सौरभ सुनिल चचाणे वय अं.१९ वर्ष रा.ता.आष्टी जि.वर्धा हा १४ ऑगस्ट २०२६ रोजी … Read More

जिल्ह्यात ३२ हजारावर शेतकऱ्यांना ३१६ कोटी रुपयांची कर्जमाफी- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण ८२ हजार शेतकऱ्यांना १७० कोटी रुपयांची वीज सवलत १ लाख ३२ हजार रुग्णांना उपचारासाठी १३६ कोटींचे सहाय्य प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री … Read More

स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण

प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पोलीस कवाायत मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री … Read More

तालुक्याच्या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँक चार महिन्यांपासून ठप्प

हजारो खातेदारांची पायपीट सुरूच; केंद्र ममदापुरात हलविल्याची चर्चा, प्रशासनाच्या उदासीनतेवर नागरिक संताप प्रतिनिधी / दै. जन-संग्राम आष्टी (श.) : आष्टी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असतानाही येथील पोस्ट कार्यालयातील इंडिया पोस्ट … Read More

वर्ध्यात आढळला अतिदुर्मिळ ‘अल्बिनो बुलबुल’

प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : निसर्गाची किमयाच न्यारी. रंगसंगती, आकार, अवयव रचना, पंख व अन्य बाबी ज्या फक्त वन्यजीवांच्या लाभल्या आहेत. त्यामुळे निसर्ग निरीक्षण सदैव चालणारी व नव्या जगाची ओळख देणारी … Read More

आषाढी एकादशीनिमित्त समुद्रपुरात चिमुकल्यांच्या दिंडीने वेधले सर्वांचे लक्ष

प्रमोद झिबड/दै. जन-संग्राम समुद्रपूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वा निमित्त समुद्रपूर येथील संस्कार ज्ञानपीठाच्या विद्यार्थीनी पारंपरिक वारी वेशभूषेत, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकाराम यांच्या अखंड जयघोषात भव्य दिंडी काढत भक्तिमय वातावरणाची … Read More

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत वर्ध्यातील तीनशे वारकऱ्यांना वैदर्भीय पुरणपोळीचा पाहुणचार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची वाटचाल नव्हे, तर माणुसकी, सेवा, समता आणि प्रेमाचा अखंड उत्सव होय. अनाथांच्या जीवनात मायेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या पद्मश्री डॉ. सी. सिंधुताई … Read More

राज्याच्या क्रीडा विकासाला नवी दिशा!

राज्यातील कुस्ती, कबड्डी आणि ग्रामीण क्रीडा विकासाला चालना देणारे महत्त्वाचे प्रस्ताव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय ॲमेचर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष, माजी … Read More