आराखड्यातील पाणी टंचाईची कामे तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : उन्हाळ्यात काही ठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आपण दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करतो. तालुकास्तरावर आमदारांच्या सूचनेप्रमाने तयार झालेल्या आराखड्यानुसार टंचाईची कामे तातडीने … Read More









