रामनगर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अजय भुसारी ॲक्शन मोडवर….

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : शहरातील रामनगर पोलीस स्टेशन येथे नुकतेच रुज झालल नवीन पोलीस निरीक्षक अजय भुसारी ॲक्शन मोडमध्ये असून त्यांनी रामनगर परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली … Read More

वर्धा जिल्ह्यात ८०० जन्म मृत्यू प्रमाणपत्र बोगस

वर्धा : नायब तहसिलदारांना अधिकार नसताना त्यांनी वर्धा जिल्ह्यात ८०० पेक्षा अधिक बेकायदेशीर जन्म मृत्यू प्रमाण पत्र दिले. हिंगणघाट तालुयात १२५ पेक्षा जास्त रोहिंगे आहेत. जिल्ह्यातील रोहिंग्यांचे जन्म मृत्यू प्रमाणपत्र … Read More

धरती आबा योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील ६३५ गावांचा समावेश -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पालघर: देशातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत … Read More

गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे “इस्रो’ला ऐतिहासिक उड्डाण

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर: गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील आणि आर्थिक मागास कुटंबांमधील विद्यार्थ्यांसाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला. समाज कल्याण विभागाच्या सिरोंचा, वांगेपल्ली (अहेरी) आणि नवेगाव (गडचिरोली) येथील निवासी शाळांमधील १२० विद्यार्थी-विद्याथिनींनी … Read More

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी नियोजन करा- राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगर पालिकाच्या निवडणका पारदशकपण पार पाडण्यासाठी व मतदारांना मतदान केंद्रावर उत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी चांगले नियोजन करा, … Read More

गुजरातमध्ये २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली असून तब्बल २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कासळल आह. एअर इडियाच ह्या विमानान अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले … Read More

२ हजार ५८८ कोटी ५५ लाख रू. निधीतून विकासकामे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध २१ कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम अकोला : अकोला जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कोटींहून अधिक म्हणजेच २ हजार ५८८ कोटी ५५ लाख रूपयांच्या निधीच्या विविध २१ विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते … Read More

या शिक्षणाच्या आयचा घो..!!!

पलाश उमाटे/दै.जन-संग्राम वर्धा : मुले मोठे व्हायला लागली प्रत्येक पालकांना वाटत कि आपल्या पाल्यानीं चांगले शिक्षण घ्यावे आणि याच भ्रांतीमध्ये मुलांचे बालपण हरवून त्यांचे कंबरडे मोडण्याचे काम शाळा करीत आहेत. … Read More

सावधान..!!! आपण येथून फळे विकत घेत असाल तर..

पलाश उमाटे/दै.जन-संग्राम वर्धा : शहरातील नागरिकांना योग्य सुविधा मिळावी यासाठी मुख्य फळबाजार हि शहराच्या मधोमध आहे मात्र देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असणारे आपले आदर्श असणारे बाळ गंगाधर टिळक त्यांचे सभोवताली … Read More

सेलसुरा मध्ये रेती चोरीने धरला जोर

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : मागील काही दिवसांपासून वर्धा तालुक्यातील नदी नाल्यांना रेती तस्करांची काळी नजर लागली आहे. या नदी- नाल्यातून सर्रास रतीच उत्खनन करून त्याची टक्टर इतर वाहनाद्वार अवधरित्या वाहतक करण्यात … Read More