राज्यात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. कधी कडाक्याचं ऊन्ह तर कुठे पावसाच्या जोरदार सरी. हवामान विभागाने बर्फाच्या गारा देखील कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली … Read More