राज्यात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. कधी कडाक्याचं ऊन्ह तर कुठे पावसाच्या जोरदार सरी. हवामान विभागाने बर्फाच्या गारा देखील कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली … Read More

महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई/प्रतिनिधी महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे. कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच समाजात महिलांप्रति असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे. महिलांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात येत आहे. समाज माध्यमांवर मॉर्फिंग आणि … Read More

ग्रामीण भागातील दर्जेदार रस्ते व शाळांच्या विकासासाठी न्यु डेव्हलपमेंट बँक करणार सहकार्य

मुंबई/प्रतिनिधी राज्यात ग्रामीण भागामध्ये सिमेंट काँक्रीटचे दर्जेदार रस्ते, अन्य महामार्गाचे जाळे विकसित करण्यासाठी आणि शाळांचा सर्वांगीण विकासाकरिता न्यू डेव्हलपमेंट बँक सहकार्य करणार आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे भारतीय प्रादेशिक कार्यालयाचे महासंचालक … Read More

आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सीएसआर निधीच्या उपयोगातून समतोल विकास साधल्या … Read More

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून

मुंबईत; १० मार्च रोजी अर्थसंकल्पमुंबई/प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. ३ मार्च ते बुधवार दि. २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी … Read More

मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणी; याचिकाकर्त्यांची विनंती मुख्य न्यायमूर्तींकडून मान्य

मुंबई/प्रतिनिधी मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून आता या प्रकरणाची सुनावणी पुन्हा नव्यानं सुरू होणार असल्याची माहितीपुढे आली आहे. … Read More

भंडाऱ्यातील आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट; आठ कामगारांचा मृत्यू

भंडारा/प्रतिनिधी भंडाऱ्यातील आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली असून स्फोट इतका भीषण होता की दुर्घटनेनंतर बिल्डिंगचे पत्रे सुमारे पाचशे ते सातशे मीटर अंतरावर जाऊन पडलेत. भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या … Read More

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

मुंबई/प्रतिनिधी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे झाली. राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव सुनिल सोनार यांनी ध्वजवंदन केले. यावेळी … Read More