मेट्रो मार्ग ७ अ मधील भुयारी बोगद्याचे “ब्रेक थ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्ग ७ अ मधील १.६५ किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्याचे … Read More

“जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीच्या पाश्वभूर्मीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दि.१३ एप्रिल … Read More

ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलल्या आचाय बाळशास्त्री जाभकर पत्रकार सन्मान याजनेच्या अटीसदर्भात राज्यातील पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन योजनेतील बदलाबाबत नव्याने प्रस्ताव … Read More

राज्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येणार; पुढील ४८ तास महत्त्वाचे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. पाऊस पडून … Read More

रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ; डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : भारत २०४७ मध्ये “विकसित भारत’होण्याच्या दिशेने पुढे जात असताना,अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि समावेशक वित्तीय प्रणाली आवश्यक आह. रिझव्ह बकभारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ राहणार आहे. … Read More

शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांचे भव्य स्मारक बांधणार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : मुंबई हल्ल्यात अजमल कसाबला जिवंत पकडण्यासाठी आपला जीव धाक्यात घालणाऱ्या शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकार सातारा जिल्ह्यातील … Read More

माझे वडील दोन वर्षे तुरुंगात होते, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितली आणीबाणीची आठवण

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : भारतीय संविधानाच्या अमृत महात्सवी वर्षानिमित्त महाराष्ट विधिमंडळाच्या अथसकल्पीय अधिवेशनात काल आणि आज अशी दोन दिवस संविधानावर चर्चा पार पडली. या चर्चेत सत्ताधारी आमदारांसह विरोधी पक्षांचे आमदारही मोठ्या … Read More

मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्सच्या मॉडेलला सहकार्य

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य दिले … Read More

“….तर तुमच्यावरही हे पलटू शकतं’, दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं मोठं भाष्य; विरोधकांना दिला सूचक इशारा!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचे मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दिशाच्या मृत्यूप्रकरणात आमदार आदित्य ठाकरे … Read More

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सतार याना जाहीर झाला आह, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबत … Read More