मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात “भ्रष्टाचार’?

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महाराष्ट्र शासनाचे ग्रामीण विकास मंत्रालयाकडून अर्थ सहाय्यीत प्रकल्पा अंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वर्धा जिल्ह्यात सर्वत्र रस्त्याचे विकास कामे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वर्धा शहर … Read More

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी, १० जणांचा मृत्यू

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम बंगळुरु : आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या जल्लोषाला गालबोट लागलं आहे. विजेत्या संघाची व्हिक्टरी परेड पाहण्यासाठी झालेल्या तुफान गर्दीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये १० जणांचा … Read More

जागतिक पर्यावरण दिन: महावितरणचा “हरित’ पुढाकार, पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटीबद्ध

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : आज सर्वत्र ‘जागतिक पर्यावरण दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. ‘आपली जमीन, आपले भविष्य’ या संकल्पनेवर आधारित यंदाचा पर्यावरण दिन पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो. या … Read More

लोकोपयोगी कायदे करण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्र हे देशात सर्व क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. लोकोपयोगी कायदे निर्मितीमध्येही राज्य देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढत राज्याच्या कायद्याचे अनुकरण देशातील इतर राज्यच … Read More

मेघे विद्यापीठात जागतिक सायकल दिवस साजरा विद्यार्थी आणि शिक्षकांनी काढली कॅम्पस रॅली

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : सावंगी येथील शैक्षणिक परिसरात जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून ‘एक सायकल, हजार फायदे – पर्यावरणासाठी, आरोग्यासाठी व समाजासाठी’ असा संदेश देत दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन … Read More

कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणे गरजेचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “क्लिन प्लांट’कार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्र महाराष्ट्रात उभारणार- केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रासमोर अनेक समस्या असताना शेतकऱ्याला साहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एकमात्र उपाय आहे. पुणे ग्री हॅकॅथॉनमधील उपयुक्त तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन करणे आणि हे … Read More

नाला सफाईची कामे तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री डॉ.भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : मानसूनचे आगमन झाले आहे. येत्या काही दिवसात मानसूनची प्रगती आणखी होणार आहे. त्यामुळे मानसून पूर्व नाला सफाईची कामे तातडीने आठवडाभरात पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री … Read More

पुलगाव शहरात परमात्मा एक सेवकांकडून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुलगांव : परमपूज्य परमात्मा एकसेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत वर्धा पुलगाव परिसरातील परमात्मा एक सेवकांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलायामध्ये प्रांजल मते सि ए डी कॅम्प पुलगाव हिला … Read More

महावितरणच्या “रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद; वीज सुरक्षेसाठी जनजागृती

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : महाराष्ट्रात विजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यासाठी महावितरणने आपल्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘विद्युत सुरक्षा सप्ताहा’चा (१ ते ६ जून) प्रारंभ रविवारी (दि. १ … Read More

वारकऱ्यांचा प्रवास सुखद होणार, राज्यभरातून २ हजार नवीन बसेस धावणार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्रातील लाखो भाविकांना वेध लागलेत ते आषाढी वारीचे. पंढरीच्या विठुरायांच्या भेटीसाठी लाखो भाविक पंढरपुरला जातात. वारकऱ्यांचा एसटी प्रवास सुखद होणार आहे. कारण राज्यभरातून वारीसाठी दोन हजार नवीन … Read More