जिल्ह्यातील अंगणवाडींचा होणार कायाकल्प : पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यामुळे मिळाला अतिरिक्त निधी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आंगणवाडी करतात. त्यामुळे आंगणवाडीचा विकास होणे देखील महत्वाचे आहे.बालकांना चांगल्या सुविधांसोबतच चांगला परिसर मिळावा, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे … Read More

रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ; डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : भारत २०४७ मध्ये “विकसित भारत’होण्याच्या दिशेने पुढे जात असताना,अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि समावेशक वित्तीय प्रणाली आवश्यक आह. रिझव्ह बकभारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ राहणार आहे. … Read More

दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार- सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य असून नाटक हा कलाविष्कार येथे जोपासल्या जातो. नाट्य संस्कृतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. असे असतांना नाट्यगृह कसे असावे, कलावंतांना व प्रेक्षकांना काय सुविधा … Read More

अस्थिकलशाकरीता लॉकर या अभिनव उपक्रमाचा आरंभ

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी बँकेत लॉकरचा पर्याय सर्वमान्य आहे. परंतु अनंतात विलीन झालेल्या व्यक्तीच्या अस्थी दहा दिवस सुखरूप ठेवण्यासाठी अस्थी ठेवण्यासाठी लॉकर सुरु करण्याचा अफलातून उपक्रम येथील श्री … Read More