बदल्या फक्त कागदावर, कर्मचारी पुन्हा त्याच खुर्चीवर ?

* वर्धा पोलीस दलातील ‘ड्युटी पास संस्कृती’वर प्रश्नचिन्ह; फील्डवरील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी सागर वैद्य/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून मोठ्या गाजावाजात करण्यात येणाऱ्या बदल्या प्रत्यक्षात केवळ कागदोपत्री राहतात … Read More

एस.टी.चे उत्पन्न वाढीसाठी अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात धडक मोहीम

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशान्वये वर्धा बसस्थानक परिसरात वाहन धारकांवर धडक कारवाई प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महामंडळाच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी वाहतुकीचा विपरीत परिणाम होत असल्याने वर्धा विभागाकडून विशेष धडक मोहीम … Read More

विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत न्यायालयाचा नवा आदेश, शिक्षण विभागाला वेळापत्रकात बदल करण्याची वेळ

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : राज्याच्या शिक्षण विभागाने विदर्भातील तापमानाचा विचार करून विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र, आता या निर्णयातही बदल करावा लागणार असून, न्यायालयाच्या आदेशानुसार विदर्भातील … Read More

३६,५८५ कोटींची कर्जमाफी, ५६ लाख शेतकऱ्यांना फायदा; तरीही सरकारने मोठी घोषणा का केली नाही?

प्रतिनिधी/दै.जन-संग्राममुंबई : महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ऐतिहासिक कर्जमाफीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटींची कर्जमाफी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना असं या कर्जमाफीला नाव … Read More

महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन देवळी येथील इनडोअर स्टेडियम करावे

  वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल (आयपीएस) यांची महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांची सदिच्छा भेट प्रतिनिधी/दै.जन-संग्राम,वर्धा : वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री.सौरभ अग्रवाल (आयपीएस) यांची … Read More

निवडणूक निरीक्षकांकडून पूर्व तयारीचा आढावा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून स्वाती म्हसे पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. … Read More

पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यात; ग्रामपंचायतीचा ३७ लाखांचा पाणीपुरवठा घोटाळा ?

पलाश उमाटे/दै.जन-संग्राम वर्धा : सेलू तालुक्यातील मोही ग्रामपंचायतीत उभारण्यात आलेली तब्बल ३७ लाखांची पाणीपुरवठा योजना आज पूर्णपणे ठप्प पडली असून, गावकऱ्यांवर कृत्रिम पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च … Read More

नंदोरी चौकात भविष्यात अतिक्रमणास थारा देऊ नये, नागरिकांची अपेक्षा…!

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : कोरोना काळात नागरिकांची गर्दी विभागण्यासाठी शहरातील नदारी चाक तसेच डा. आंबेडकर शाळेसमोर तात्पुरत्या स्वरूपात काही भाजी विक्रेत्यांना दुकाने लावण्याची परवानगी देण्यात आली होती. गेल्या ५ वर्षांत या … Read More

आरोग्य उपसंचालकांनी घेतला जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. शशीकांत शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आराग्य व्यवस्थचा आढावा घेण्यात आला. आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी समन्वयान काम करण्याच निदश … Read More

वर्धा जिल्ह्यात उष्माघाताने पाच जणांचा मृत्यू

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात सूर्य आग ओकू लागला असून पारा४७ अंशाच्यापार गेल्याने नागरिकांच्या जिवाची काहिलीहोत असतानाच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन महिलेचा समावेश आहे. या घटना … Read More