छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रामदासजी तडस खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवळी येथे साजरा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम देवळी : शिवराज्याभिषेक दिनाच्यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठीसमर्पणाची भावना रुजावी, पर्यावरणसवधनाची भावना जागत व्हावी, यहेतूने ६ जूनपासून राज्यातल्या सर्वआयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्याविषयांवर व्याख्यानमालेचे आयोजनकेले आहे याचा लाभ सर्वांनीघ्यावा, … Read More

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा २७० निवेदनकर्त्यांशी थेट संवाद

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आपल्या समस्या, तक्रारी, निवेदने घेऊन आलेल्या नागरिकांशी … Read More

मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात वळवाचा पाऊस सुरूआहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातमान्सूनला सुरूवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. पण, जून महिन्याची आठ तारीख आली पण … Read More

बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरप्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणिमाजी आमदार बच्चू कडू यांनीआक्रमक भूमिका घेतली असून रविवारी गुरूकूंज मोझरी येथे हजारोसमर्थकांच्या उपस्थितीत त्यांनीअन्नत्याग आंदोलनाला सुरूवातकली आहे. आमची अत्ययात्रानिघाली तरी चालेल. … Read More

३२ वर्षांनी साताऱ्याला मिळाले “मराठी साहित्य संमेलनाचे यजमान पद’

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : तब्बल ३२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाच आयोजन करण्याचा मान यंदा साताऱ्याला मिळाला आह. ९९ व समलन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशनच्या … Read More

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या धरणासमवेत नदीजोड प्रकल्प, जलसंधारण, जलपूनर्भरण, पाण्याचा पूनर्रवापर व इतर लहान मोठ्या प्रकल्पाची जोड देणे आवश्यक आहे. यादृष्टीने आपण पश्चिमी वाहिनीतील नद्यांचे समुद्रात … Read More

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात “भ्रष्टाचार’?

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महाराष्ट्र शासनाचे ग्रामीण विकास मंत्रालयाकडून अर्थ सहाय्यीत प्रकल्पा अंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वर्धा जिल्ह्यात सर्वत्र रस्त्याचे विकास कामे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वर्धा शहर … Read More

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी, १० जणांचा मृत्यू

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम बंगळुरु : आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या जल्लोषाला गालबोट लागलं आहे. विजेत्या संघाची व्हिक्टरी परेड पाहण्यासाठी झालेल्या तुफान गर्दीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये १० जणांचा … Read More

जागतिक पर्यावरण दिन: महावितरणचा “हरित’ पुढाकार, पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटीबद्ध

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : आज सर्वत्र ‘जागतिक पर्यावरण दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. ‘आपली जमीन, आपले भविष्य’ या संकल्पनेवर आधारित यंदाचा पर्यावरण दिन पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो. या … Read More

लोकोपयोगी कायदे करण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : महाराष्ट्र हे देशात सर्व क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. लोकोपयोगी कायदे निर्मितीमध्येही राज्य देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढत राज्याच्या कायद्याचे अनुकरण देशातील इतर राज्यच … Read More