वर्धा

अभियान काळात जास्तीत जास्त सेवा, योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ प्रभाविपणे उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या জন্মनिमित्त संपूर्ण राज्यात सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे, अभियान काळात जिल्ह्यात … Read More

राज्याला निसर्गसंपन्न बनवण्यासाठी सामूहिक वृक्ष लागवडीची गरज – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : विकसित भारताचे उद्दिष्ट गाठत असताना पर्यावरणाचा समतोल, वृक्षलागवड व संवर्धन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. वृक्षलागवडीसाठी जास्तीत जास्त नोंदणी करून यास लोकचळवळ बनवावे आणि सामूहिक … Read More

वर्ध्यात डीजे व लेझर लाइट मालकांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : विदर्भातील प्रसिद्ध आणि पारंपरिक असा ‘तान्हा पोळा’ उत्सव सिंदी रेलवे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, या उत्सवदरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणे आणि … Read More

महाराष्ट्र

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम मुंबई : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात … Read More

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत वर्ध्यातील तीनशे वारकऱ्यांना वैदर्भीय पुरणपोळीचा पाहुणचार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची वाटचाल नव्हे, तर माणुसकी, सेवा, समता आणि प्रेमाचा अखंड उत्सव होय. अनाथांच्या जीवनात मायेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या पद्मश्री डॉ. सी. सिंधुताई … Read More

राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा; यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित … Read More