वर्धा

आपल्या यशाचा उपयोग समाजासाठी करावा : खासदार अमर काळे

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : गुण-गौरव सोहळा हा केवळ एक व्यक्तीच्या यशाचा सत्कार नसतो; तर त्या व्यक्तीच्या यशामागे असलेल्या कुटुंबाचा, संस्कारांचा, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा, सहकाऱ्यांच्या सहकार्याचा आणि समाजाच्या शुभेच्छांचा तो … Read More

जिल्ह्यात ३२ हजारावर शेतकऱ्यांना ३१६ कोटी रुपयांची कर्जमाफी- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण ८२ हजार शेतकऱ्यांना १७० कोटी रुपयांची वीज सवलत १ लाख ३२ हजार रुग्णांना उपचारासाठी १३६ कोटींचे सहाय्य प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री … Read More

स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण

प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पोलीस कवाायत मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री … Read More

महाराष्ट्र

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम मुंबई : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात … Read More

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत वर्ध्यातील तीनशे वारकऱ्यांना वैदर्भीय पुरणपोळीचा पाहुणचार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची वाटचाल नव्हे, तर माणुसकी, सेवा, समता आणि प्रेमाचा अखंड उत्सव होय. अनाथांच्या जीवनात मायेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या पद्मश्री डॉ. सी. सिंधुताई … Read More

राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा; यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित … Read More