वर्धा

वर्ध्यात डीजे व लेझर लाइट मालकांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : विदर्भातील प्रसिद्ध आणि पारंपरिक असा ‘तान्हा पोळा’ उत्सव सिंदी रेलवे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, या उत्सवदरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणे आणि … Read More

गवळाऊ गायींच्या गोमयापासून ईको फ्रेंडली गणपती

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : गवळाऊ शासकीय पशु पैदास प्रक्षेत्र, हेटीकुंडी आणि गवळाऊ सेंद्रिय निविष्ठा महिला बचत गट, हेटीकुंडी यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत गवळाऊ गायींच्या गोमयापासून पर्यावरणपूरक ईको फ्रेंडली गणपतीच्या … Read More

जास्तीत जास्त युवकांना मेळाव्यातून रोजगार मिळेल असे नियोजन करा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात दिनांक २९ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ११ ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त नामांकित … Read More

महाराष्ट्र

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम मुंबई : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात … Read More

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत वर्ध्यातील तीनशे वारकऱ्यांना वैदर्भीय पुरणपोळीचा पाहुणचार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची वाटचाल नव्हे, तर माणुसकी, सेवा, समता आणि प्रेमाचा अखंड उत्सव होय. अनाथांच्या जीवनात मायेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या पद्मश्री डॉ. सी. सिंधुताई … Read More

राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा; यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित … Read More