वर्धा

जास्तीत जास्त युवकांना मेळाव्यातून रोजगार मिळेल असे नियोजन करा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात दिनांक २९ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ११ ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त नामांकित … Read More

वन्यजीव सप्ताह चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी नियोजन करा- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : संपूर्ण राज्यात २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात हा सप्ताह जास्तीत जास्त नागरिक तसेच वन्यजीव प्रेमींचा सहभाग घेऊन अधिक … Read More

वर्धा शास्त्री चौकातील दहीहंडी उत्सवात खासदार अमर काळे यांची उत्स्फूर्त उपस्थिती

प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त शास्त्री चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला खासदार अमर काळे यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. पारंपरिक उत्साह, जल्लोष … Read More

महाराष्ट्र

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम मुंबई : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात … Read More

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत वर्ध्यातील तीनशे वारकऱ्यांना वैदर्भीय पुरणपोळीचा पाहुणचार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची वाटचाल नव्हे, तर माणुसकी, सेवा, समता आणि प्रेमाचा अखंड उत्सव होय. अनाथांच्या जीवनात मायेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या पद्मश्री डॉ. सी. सिंधुताई … Read More

राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा; यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित … Read More