शरद पवार पुन्हा ठरले संकटमोचक!, महाविकास आघाडी फुटण्यापासून वाचवली

नवी दिल्ली/प्रतिनिधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीककेल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा होती.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेयाबाबत आपली नाराजी काँग्रेस नेतृत्वापर्यंत पोहोचवली होती.तसेच एकत्र राहायचे असल्याचे सावरकरांवर वक्तव्य बंद करा, असाइशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत तणाव होता. मात्रआता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेअध्यक्ष शरद पवार संकटमोचक ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरपवार महाविकास आघाडीतीलनाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. काँग्रेसने सावरकरांवरकेलेल्या टीकेमुळे मित्रपक्ष, काँग्रेसआणि शिवसेना यांच्यात वादनिर्माण झाला आहे. काँग्रेसचेअध्यक्ष मल्लिकाजर्ुन खर्गे यांनीकाल (सोमवार) संध्याकाळीबोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्याबैठकीत शरद पवारांनी हा मुद्दा उपस्थित केला.

महाराष्ट ्रात आदरणीय असल ेल्या सावरकरा ंना लक्ष्य केल्याने महाविकास आघाडीलामदत होणार नाही, असे शरदपवार यांनी सांगितले. या बैठकीलाकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनियागांधी, राहुल गांधी यांच्यासहविरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित होते.शिवसेना या बैठकीत हजर नव्हती.वीर सावरकर यांना माफिवीर म्हणणे देखील योग्य नसल्याचीभूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. त्यामुळे काँग्रेस देखील एक पाऊल मागे आहे. सावरकरांबाबतकाँग्रेसने आपली भूमिका मवाळ करण्यास सहमती दर्शवल्याचेविरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.तसेच कोणाच्या भावना दुखवणार असतील तर आपण या मुद्द्यांवर टीका करणार नाही, असे देखील राहूल गांधी यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर एक नाहीत. त्यांच्याभूमिका वेगळ्या होत्या. त्यामुळे त्यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी घेतली. याला बैठकीत दुजोरा देखील मिळाला. त्यामुळे शरद पवार यांनी महाविकास आघाडी फुटण्यापासून वाचवली आहे. शरद पवार यांच्या भूमिकेचा मी सन्मान करतो असे, राहुल गांधी म्हणाल

बैठकीत काय झाले?

मल्लिकाजर्ुन खर्गे यांच्यावासस्थानी झालेल्या बैठकीतशिवनेने बहिष्कार टाकला. याबैठकीत शरद पवार आणि राहुल गांधी उपस्थित होते. शरद पवार यांना माफीवीर म्हणणे योग्यनाही, अशा स्पष्ट शब्दात शरदपवार यांनी भूमिका मांडली. संघ आणि सावरकरांचा संबंध नाही, असे देखील शरद पवार यांनराहुल गांधी यांना सांगितले. यावरल्लकाअजर्ून खर्गे यांनी पवारांच्यामताला दुजोरा दिला. राहुल गांधी यांनी देखील पवारांच्या मताचा आदर करतो, से सांगितले. कुणाचे भावदुखावणार असतील तर मी टीका करणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.