वर्धेत निघाली ग्रंथ दिंडी…

किशोर सुरकार/वर्धा ९६ अखिल भारतीय साहित्य संमेलनाची आज ३ रोजी सकाळी ७.३० वाजता ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. विविध झाक्याचे प्रदर्शन करून मान्यवरांच्या स्वागतासाठी वर्धा नगरी नटलेली होती. वर्ध्यात आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन पूर्व प्रसंगी मुख्य सभामंडपात गीत गाण्यात आले. या प्रसंगी विविध झाक्या काढण्यात आल्या आहे. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाची सांगता वर्धेत आयोजित ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातून होते आहे.