वर्धा

राज्याच्या क्रीडा विकासाला नवी दिशा!

राज्यातील कुस्ती, कबड्डी आणि ग्रामीण क्रीडा विकासाला चालना देणारे महत्त्वाचे प्रस्ताव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय ॲमेचर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष, माजी … Read More

जिल्ह्यात १.१३ लाख हेक्टरवर झाली खरीप पिकांची लागवड

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम वर्धा : जिल्ह्यात २१ जूनपासून विश्रांती घेत पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांनीही पेरणीच्या कामाला गती दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १.१३ लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाल्याची … Read More

राम नगर पोलीस तपास बेपत्ता? 20 दिवसांनंतरही अटक नाही: नागरिकांमध्ये संताप

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत कुख्यात गुंड स्वप्नील उर्फ पप्पू दांगट याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गंभीर गुन्हा दाखल होऊन तब्बल २० … Read More

महाराष्ट्र

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत वर्ध्यातील तीनशे वारकऱ्यांना वैदर्भीय पुरणपोळीचा पाहुणचार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची वाटचाल नव्हे, तर माणुसकी, सेवा, समता आणि प्रेमाचा अखंड उत्सव होय. अनाथांच्या जीवनात मायेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या पद्मश्री डॉ. सी. सिंधुताई … Read More

राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा; यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित … Read More

कोळसा वायूकरणामुळे भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल; विदर्भाला गॅसिफिकेशन हब बनविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : कोळसा वायूकरण (कोल गॅसिफिकेशन) विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी हा परिवर्तनाचा निणायक टप्पा आह. कद्र शासनाच्या धोरणांना पूरक अशी राज्याची धोरणे राबवून … Read More