वर्धा

बदल्या फक्त कागदावर, कर्मचारी पुन्हा त्याच खुर्चीवर ?

* वर्धा पोलीस दलातील ‘ड्युटी पास संस्कृती’वर प्रश्नचिन्ह; फील्डवरील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी सागर वैद्य/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून मोठ्या गाजावाजात करण्यात येणाऱ्या बदल्या प्रत्यक्षात केवळ कागदोपत्री राहतात … Read More

एस.टी.चे उत्पन्न वाढीसाठी अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात धडक मोहीम

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशान्वये वर्धा बसस्थानक परिसरात वाहन धारकांवर धडक कारवाई प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महामंडळाच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी वाहतुकीचा विपरीत परिणाम होत असल्याने वर्धा विभागाकडून विशेष धडक मोहीम … Read More

महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन देवळी येथील इनडोअर स्टेडियम करावे

  वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल (आयपीएस) यांची महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांची सदिच्छा भेट प्रतिनिधी/दै.जन-संग्राम,वर्धा : वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री.सौरभ अग्रवाल (आयपीएस) यांची … Read More

महाराष्ट्र

विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत न्यायालयाचा नवा आदेश, शिक्षण विभागाला वेळापत्रकात बदल करण्याची वेळ

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : राज्याच्या शिक्षण विभागाने विदर्भातील तापमानाचा विचार करून विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र, आता या निर्णयातही बदल करावा लागणार असून, न्यायालयाच्या आदेशानुसार विदर्भातील … Read More

३६,५८५ कोटींची कर्जमाफी, ५६ लाख शेतकऱ्यांना फायदा; तरीही सरकारने मोठी घोषणा का केली नाही?

प्रतिनिधी/दै.जन-संग्राममुंबई : महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ऐतिहासिक कर्जमाफीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटींची कर्जमाफी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना असं या कर्जमाफीला नाव … Read More

“प्रहार’ करता करता बच्चू कडूंच्या हाती “शिवबंधन’; विधान परिषदेसाठी उमेदवारी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी पन्हा एकदा तीव झाल्या आहत. “प्रहार जनशक्ती पक्षा’चे प्रभावशाली नेते आणि प्रमुख बच्चू कडू यांनी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटात प्रवेश केला आहे. … Read More