महायुतीत धुसफूस! …तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?, भाजपा नेत्याचा सवाल

मुंबई/प्रतिनिधी लोकसभेत एनडीए’ने बहुमत मिळवले असून सरकार स्थापनकेले. आता राज्यात विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चासुरू आहे. राज्यातील सर्वपक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे, महायुतीमधील पक्ष विधानसभा एकत्र निवडणुकालढवणार असून महाविकासआघाडीतील पक्षही एकत्र लढवणारअसल्याच्या चचा सुरू आहत.दरम्यान, काही दिवसापासन अजितपवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातील नेत्यांनी जागावाटपावरुनविधाने करण्यास सुरूवात केली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीमध्ये अजित पवार गटाला ८० जागांची मागणी केली आहे. आता जागावाटपावरुन महायतीमध्यमतभेद असल्याची चर्चा सुरूआहे. दरम्यान, भाजपा नेतेप्रवीण दरेकर यांनी विधानसभेच्या जागावाटपावरुन भाष्य कलं आह. विधानसभा निवडणुकीतीलजागावाटपाच्या चर्चेवर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, महायुतीतीलप्रमुख नेत्यांनी जागावाटपाबाबतजाहीर मेळाव्यात बोलणं हे हिताचनाही हे समजून घेतलं पाहिजे.प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार आहे, महायुतीतील वरिष्ठनेत्यांची ज्यावेळी बैठक होईल त्याबैठकीत हा विषय चर्चेत आला पाहिजे आणि त्याची सोडवणूक तिथेच केली पाहिजे.

अशाजाहीरपणे मागण्या करुन त्यामध्ये वितुष्ठ महायुतीत निर्माण होतं. हे याक्षणी पोषक नाही, जर भुजबळ साहेब ८० जागा मागायला लागले, शिंदे साहेब ८०,९० जागा मागतील मग १०५ आमदार आणि अपक्ष असे ११४ आमदार असणाऱ्या आम्ही २२८ जागा मागायच्या का? असा सवालही प्रवीण दरेकर यांनी केला.