पं. अग्निहोत्री यांना विद्याभूषण जीवनगौरव पुरस्कार जाहीर

वर्धा/प्रतिनिधी अखिल भारतीय साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ, ठाणे यांच्या द्वारे दिला जाणारा विद्याभूषण जीवन गौरव पुरस्कार जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री याना जाहीर झाला आहे. हा सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय व अलौकिक योगदनाबद्दल बद्दल दिल्या जातो. शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांनी जय महाकाली शिक्षण संस्था व अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स माध्यमातून अनेक नामवंत घडले असून देश विदेशात उच्चस्थ पदावरआहेत. नागपूर येथे आयोजितमराठी साहित्य संमेलनात त्यांना हा परस्कार प्रदान करण्यात यणआहे.