रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; तिकीट नसलेल्या प्रवाशांनाही १० लाख रुपये मिळणार…

नवी दिल्ली/प्रतिनिधी ओडिशातील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनची मालगाडीला धडक लागून २८५+ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १००० हून अधिक लोक खमी झाले. या अपघातानंतर … Read More

कोरोमंडल १२८ च्या वेगाने धडकली अन् डबे पत्त्यासारखे विखुरले; रेल्वेने सांगितलं अपघाताचं कारण

नवी दिल्ली/प्रतिनिधी ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटनेबाबत रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषद घेत सारी माहिती दिली. रेल्वे बोर्डाच्या सदस्या जया वर्मा यांनी या अपघाताबाबत सांगितले की हा अपघात अतिवेगाने झालेला नाही. तसेच, … Read More

पैलवानांच्या शोषणाचं प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळतंय; केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांचा विश्वास

नवी दिल्ली/प्रतिनिधी महिला कुस्तीपटूंनी केलेल्या शोषणाच्या आरोपाचं प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळत असल्याचं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या मागणीनुसार या प्रकरणी एक समिती स्थापन करण्यात आली … Read More

कर्नाटकातील चामराजनगरमध्ये हवाई दलाचं विमान कोसळलं, दोन्ही पायलट सुरक्षित

बंगळुरु/प्रतिनिधी कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील बोगापुरा गावाजवळ भारतीय हवाई दलाचं ट्रेनिंग विमान कोसळलं. नियमित उड्डाणानंतर हे विमान काहीच वेळानंतर एका शेतात कोसळलं, जमिनीवर पडताच या विमानाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच … Read More

पाऊस लांबणार? मान्सून कुठंवर आलाय, हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली/प्रतिनिधी मे महिन्यातील उन्हामुळे लाहीलाही होत असताना दुसरीकडे सगळ्यांना मान्सूनचे वेध लागले आहेत. मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. मान्सूनने अंदमान आणि निकोबारची असल्याचा अंदाज वर्तवण्यातआला आहे. … Read More

प्रत्येक निर्णयामागे लोकांचे जीवनमान उंचावण्याची प्रेरणा- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली/प्रतिनिधी मोदी सरकारला सत्तास्थापनेपासून ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी सांगितले की, त्यांचा प्रत्येक निर्णय लोकांचे जीवनमान … Read More

मणिपूर हिंसाचार : १० लाख रुपये, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी… सरकारने पीडितांना जाहीर केली नुकसान भरपाई!

इंफाळ/प्रतिनिधी केंद्र आणि मणिपूर सरकारने राज्यातील जातीय दंगलीदरम्यान मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. दंगलीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील … Read More

“कर्नाटकमध्ये १३६ जिंकल्या, मध्य प्रदेशात १५० जागा जिंकू’, राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास

नवी दिल्ली/प्रतिनिधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर काँग्रेसची नजर आता मध्य प्रदेश आणि राजस्थान निवडणुकीकडे आहे. मध्य प्रदेशात पक्षाला १५० जागा मिळतील असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी … Read More

अखेर प्रतिक्षा संपली; भारताचं सर्वात मोठे मिशन “चांद्रयान ३’ कधी लॉन्च होणार?

नवी दिल्ली/प्रतिनिधी भारत आता चंद्रावर जाण्याची तयारी करत आहे. चांद्रयान ३ ला लवकरच चंद्रावर पाठवण्यासाठी भारत सज्ज्ा झाला आहे. इस्त्रो येत्या जुलै महिन्यात चांद्रयान ३ लॉन्च करणार आहे. परंतु खडठज … Read More

नवे संसद भवन १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. या भव्य सोहळ्यात हवन-पूजा करण्यात आली. तसेच सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याहस्ते या नव्या वास्तूचे … Read More