विदर्भात आज पावसाची हजेरी

मुंबई/प्रतिनिधी पुणेकरांना आणि मुंबईकरांना मान्सूनसाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार असून २५ जूननंतर या शहरात मान्सून येणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर विदर्भात आज मान्सूनचे आगमन झालेले … Read More

मोदी हटाओ नही, परिवार बचाओ बैठक; देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका

मुंबई/प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची आज बिहारमधील पाटणा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव जगभर गाजत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षांना हे पाहवत … Read More

राज्यासाठी पुढचे ७२ तास अतिमहत्त्वाचे, रखडलेला मान्सून मुंबईसह “या’ भागांमध्ये बरसणार

मुंबई/प्रतिनिधी केरळमध्येच उशिराने दाखल झालेला मान्सून आता सगळीकडेच आपला लेटमार्क देत आहे. आतापर्यंत मान्सूनने महाराष्ट्र व्यापायला हवा होता. मात्र, अद्याप मान्सूनची चाहूल न लागल्यामुळे शेतकरीदेखील चिंतेत आहे. अशात तळ कोकणात … Read More

आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी; मुस्लीम समाजाने घेतला कुर्बानी न करण्याचा निर्णय

पंढरपूर/प्रतिनिधी “अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर’ संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण विठूमय झालं असून अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. मात्र यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी … Read More

दर्शनाचा खून मीच केला… राहुल हंडोरेची पोलिसांसमोर कबुली

पुणे/प्रतिनिधी राजगडाच्या पायथ्याशीदर्शना पवारचा मृतदेह सडलेल्याअवस्थेत आढळलो होता.त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. नंतर शवविच्छेदनअहवालातून तिचा खून झाला असल्याचे समोर आले होते.वेल्हे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता दर्शनाचा मित्र … Read More

विठू भक्तांसाठी आनंदाची बातमी! विठ्ठलाचे दर्शन घ्यायला आता केवळ लागणार इतके तास

पंढरपूर/प्रतिनिधी विठ्ठल भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे! यंदा दर्शनाचा वेळ ७ ते ८ तासांनी कमी होणार आहे. यंदा प्रथमच विठ्ठलाच्या दर्शनाची रांग वेगाने पुढे नेण्यासाठी दर्शन रांगेत प्रत्येक ५० मीटरवर निरीक्षक … Read More

वारकऱ्यांना शासनातर्फे मोफत विमा संरक्षण मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दिंड्यापालख्या निघाल्या आहेत. २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. २८-२९ जूनला या सगळ्या दिंड्या चालत पंढरपुरात दाखल होतील. दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत … Read More

दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही, ठाकरे गटाच्या विराट मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मुंबई/प्रतिनिधी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्याविरोधात ठाकरे गट १ जुलै रोजी विराट मोर्चा आयोजित करणार आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा … Read More

मान्सून रखडला, पेरण्या खोळंबल्या…. राज्यात अनेक ठिकाणी पेरण्याच नाहीत

मुंबई/प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात अद्यापही मान्सूनचं आगमन न झाल्याने पिकांची काम रखडले आहे. सोबतच विदर्भात अजुनही उष्णतेची लाट बघायला मिळत आहे. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनण्याची … Read More

राष्ट्रहितासाठी तरी शिक्षक भरती करा! केंद्रीय शिक्षण राज्यमंत्र्यांचा राज्यांना सल्ला

पुणे/प्रतिनिधी समावर्तित सूचित असलेले शिक्षण हे अंमलबजावणीच्या स्तरावर राज्यांची जबाबदारी आहे. केंद्र सरकार आवश्यक सर्व आर्थिक तरतूदी आणि मार्गदर्शन करत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यांनी पायाभूत सुविधांसह शिक्षकांची … Read More